Maharashtra

पुण्यातील कुख्यात गुंड नीलेश घायवळ लंडनला पळाला:हत्या, गोळीबारसह अनेक गंभीर गुन्हे दाखल; परदेशात जायला पासपोर्ट मिळालाच कसा? प्रश्न उपस्थित

पुण्यात गुन्हेगारी चांगलीच फोफावली आहे. शैक्षणिक शहर अशी ओळख असलेले शहर गुन्हेगारीचा अड्डा बनला असल्याचे बोलले जात आहे. काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी छोट्या-मोठ्या गुंडांची धिंड काढत अटक करण्याचे सत्र सुरू केले असतानाच कुख्यात गुंड नीलेश घायवळ म...

दिव्य मराठी अपडेट्स:उपमुख्यमंत्री अजित पवारांचा सोलापुरातील पूरग्रस्त भागांत दौरा, शेतकऱ्यांकडून ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

मुंबई शहर जिल्हा नियोजन समिती बैठक:जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी कामे वेळेत आणि दर्जेदार करा- एकनाथ शिंदे

मुंबई शहर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व विकासकामांचा दर्जा राखून ती वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. विकास कामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण झाल्यासच जिल्ह्...

आम्ही पण दादागिरीतून आलो आहोत:निधी वाटपावरून ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत आक्रमक, एकनाथ शिंदेंसमोर व्यक्त केला संताप

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार महेश सावंत यांनी निधी वाटपाच्या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका घेत माजी आमदार सदा सरवणकर यांच्या वक्तव्याचा आधार घेत सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला. मुंबईत...

वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू:शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत सरकारला स्वस्थ बसू देणार नाही - बच्चू कडू

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून माजी आमदार बच्चू कडू यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील पाथरी येथे आयोजित जनसभेत बोलताना, जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत आ...

शेतकरी हितासाठी कृषी आणि पणन विभागांचा समन्वय:शेतमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी कृती दलाची स्थापना होणार, मंत्रालयात बैठक संपन्न

राज्यातील शेतकऱ्याच्या व्यापक हितासाठी कृषि व पणन समन्वयातील प्रकल्प अधिक गतीमान पध्दतीने राबवावेत असे निर्देश पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिले तर पिकाची पेरणी ते विक्री ही प्रक्रिया अधिक सुलभ व स...

शिर्डी साई संस्थान समितीला उच्च न्यायालयाचा दणका:सरकारची प्रस्तावित समिती रद्द, राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव होते अध्यक्षस्थानी

शिर्डी साईबाबा संस्थानच्या व्यवस्थापनासाठी राज्य सरकारने नेमलेल्या प्रस्तावित समितीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्था...

राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, कर्जमाफीचे काय झाले? हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल

राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड ...

रांजणगाव परिसरातील पायाभूत सुविधांचा प्रश्न मार्गी लागणार:वाढलेल्या लोकसंख्येमुळे सुविधांवर ताण, अजित पवारांचे प्रशासनाला तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव गणपतीसह कारेगाव, ढोकसावंगी आणि हिवरे या ग्रामपंचायतींमधील पायाभूत सुविधांवर येत असलेल्या प्रचंड ताणामुळे येथील समस्या गंभीर झाल्या आहेत. या गावांची मूळ लोकसंख्या कमी असली ...

जालना हादरले! पूरस्थितीमुळे वेळेत उपचार न मिळाल्याने चिमुकल्याचा मृत्यू:आजीच्या खांद्यावरच 3 वर्षांच्या प्रथमेशने सोडला प्राण, गावात शोककळा

महाराष्ट्रात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला असून सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. सध्या सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे तसेच जनजीवनही विस्कळीत झाले आहे. या पावसाने अनेकांचे ज...

जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांची तयारी:मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर, हरकतींसाठी 8 ते 14 ऑक्टोबरपर्यंत मुदत

राज्यातील 32 जिल्हा परिषदा व 336 पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर 2025 या ...

सोलापूर हादरले! 11 वर्षांच्या योगिराजचा भिंत कोसळून दुर्दैवी मृत्यू:'माझ्या भैय्याला काढा', बहिणीचा आकांत, मन हेलावून टाकणारी घटना

महाराष्ट्रात सध्या पावसाला चांगलाच जोर आला आहे. मराठवाड्यात अतिवृष्टीने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच अनेक अपघात देखील होताना दिसत आहेत. सोलापूर येथून अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घ...

'समृद्धी महामार्ग'वर सौरऊर्जा वीज निर्मितीलाही सुरुवात:बुलढाणा-वाशिम इंटरचेंजवर प्रकल्पाचा प्रारंभ, देशातील पहिला पथदर्शी प्रकल्प

नागपूर व मुंबईला जोडणारा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वकांक्षी समजला जाणारा हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'समृद्धी महामार्ग' आता सौरऊर्जा निर्मितीसाठीही ओळखला जाणार आहे. महाराष्ट...

शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींची फसवणूक:ट्रेड विथ जॅझ कंपनीवर गुन्हा दाखल, टॉरेस घोटाळ्यानंतर आणखी एक घोटाळा उघडकीस

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचे आमिष दाखवत अनेकांच्या फसवणुकीच्या घटना समोर येत आहेत. अशातच TWJ अर्थात ट्रेड विथ जॅझ नामक कंपनीकडून गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक झाल्य...

घाटकोपर मधील दुर्घटनेच्या वर्षभरानंतर उपाय-योजना करण्याचे सरकारचे आदेश:मंत्रिमंडळ बैठकीत आठ महत्त्वाचे निर्णय; अंधेरीत पुनर्विकास प्रकल्प राबवणार

मुंबईमधील घाटकोपर येथे 13 मे रोजी 250 टन वजनाचे होर्डिंग कोसळले होते. या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीसाठी स्थापन न्यायमूर्ती दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखालील समितीचा अहवाल, शिफारशींसह राज्य मंत्...

शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार कमी पडणार नाही:मुख्यमंत्र्यांनी दिली ग्वाही; पालकमंत्र्यांना नुकसानीचा आढावा घेण्याचे आदेश

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यामध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत 'रेड कार्पेट' वर जे झाले होते, त्याचा उल्लेख करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. ...