Maharashtra

मुख्यमंत्र्यांनी समज देऊनही पडळकरांचे जयंत पाटलांविषयी जाणीवपूर्वक वक्तव्य:राष्ट्रवादीच्या नेत्याचे प्रत्युत्तर; म्हणाले- RSS प्रमुखांनीच कान टोचले पाहिजेत

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना माहिती आहे की, त्यांच्या मागे कोणीतरी आहे, म्हणूनच ते जाणीवपूर्वक अशी वक्तव्ये करत आहेत. ही केवळ नियोजित राजकीय बदनामी मोहीम असून जयंत पाटलांसारख्या नेत्यांना डॅमेज करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँ...

बीड हत्याकांडात ट्विस्ट:वाल्मीक कराडसोबतचा फोटो व्हायरल; तेरा क्या होगा मेरे दोस्त? यश ढाकाच्या फोटोवरील डायलॉगने खळबळ

स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका हत्या प्रकरणात एक नवा ट्विस्ट आला आहे. सोशल मीडियावर यशचा एक जुना फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये तो संतोष देशमुख हत्याकांडातील मुख्य आरोपी वाल्...

कोविडमध्ये काय झाले? हा प्रश्न आता कोणी विचारला आहे का?:संजय राऊत संतापले; म्हणाले - नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला मदत करावी

देवेंद्र फडणवीस यांना राज्य करण्याची पद्धत येत नाही. त्यांनी आधी राज्य करायला शिकावे. प्रशासन चालवायला शिकावे, प्रशासन म्हणजे सुडाचे राजकारण नाही. आधी फडणवीस यांनी ते शिकावे. देवेंद्र फडणवीस यांना ...

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी भाजप किसान मोर्चाचा चारा पुरवठा उपक्रम:100 टन कडबा कुट्टीचा चारा देण्याचा संकल्प

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसमोर जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमी...

बीडमध्ये ओबीसी महाएल्गार मेळावा:बॅनरवरून वगळल्याने लक्ष्मण हाके नाराज, चळवळीत अंतर्गत मतभेद वाढत असल्याचे संकेत

बीड जिल्ह्यातील छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर होणाऱ्या महा एल्गार मेळाव्याची जोरदार तयारी सुरू असून, या मेळाव्यात मंत्री छगन भुजबळ प्रमुख उपस्थित राहणार आहेत. राज्यातील ओबीसी समाजाच्या विविध प...

ओबीसी बांधवांनो, आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका:छगन भुजबळांचे कळकळीचे आवाहन; म्हणाले- प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहोत

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि ओबीसी चळवळीतील प्रमुख नेते छगन भुजबळ यांनी भावनिक पोस्ट करत ओबीसी समाजाला साद घातली आहे. ओबीसी बांधवांनो, आत्महत्येच्या वाटेला जाऊ नका. आरक्षण वाचवण्यासाठी आ...

दिव्य मराठी अपडेट्स:मुंबई विमानतळावर विमानातील टॉयलेटमध्ये सिगारेट ओढल्याप्रकरणी अटक; फुकेटहून भारतात आला होता

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

लातूर, बीड, जालना जिल्ह्याला रेड अलर्ट:शाळांना सुट्या जाहीर; बीड शहर आणि परिसरात पाणी शिरले

मराठवाड्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा जोर धरला असून नांदेड, लातूर, बीड, हिंगोली आणि धाराशिव जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने शनिवारी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या भागांमध्ये मुसळधार ...

48 तास धोक्याचे:मराठवाड्यात वार्षिक सरासरी 772 मिमी, प्रत्यक्षात 845 मिमी म्हणजे 109% पाऊस

राज्यात पुन्हा एकदा अस्मानी संकटाचा इशारा देण्यात आला आहे. २७, २८ सप्टेंबर रोजी राज्यातील २४ जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी झाला आहे. शनिवारपासून म्हणजे २७ सप्टेंबरपासून पावसाची तीव्रता वाढणार आहे. न...

अतिवृष्टीने केवळ शेतकरीच नव्हे, तर बारा बलुतेदार बाधित:सार्वजनिक वितरण व्यवस्थेवर आणि रोगराईवर तातडीने उपाययोजना करा; शरद पवारांची मागणी

महाराष्ट्रात सध्या सर्वत्रच अतिवृष्टी सुरू असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तसेच पूर परिस्थितीमुळे जनजीवन देखील विस्कळीत झाले आहे. यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवा...

हसन मुश्रीफ यांचा महाडिक-क्षीरसागर यांना खोचक टोला:म्हणाले- आम्ही लंडनवारीवर असताना मनपाच्या जागा वाटून घेतल्या, आम्हाला गृहीत धरत नाहीत

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी भाजपचे खासदार धनंजय महाडिक आणि शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर ख...

दसऱ्यापर्यंत महाराष्ट्रात 'जोरदार पाऊस'!:ज्येष्ठ हवामान अभ्यासकांचा अंदाज, कोणत्या तारखेला कुठे असणार कोसळ'धारा'? वाचा सविस्तर

राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे आणि शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर, ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी पुढील सहा दिवसांसाठी, म...

महाराष्ट्रातील पूर स्थितीवर मदतीसाठी मुख्यमंत्र्यांचा दिल्ली दौरा:पंतप्रधान मोदींसोबत तासभर चर्चा, एनडीआरएफ अंतर्गत भरीव मदतीची मागणी

राज्यातील पूरग्रस्त जिल्ह्यांचा दौरा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज तातडीने दिल्ली दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे झाल...

आमच्या हिंदू राष्ट्रात आय लव्ह महादेवच चालणार:मी काही पाकिस्तानमध्ये बसून नाही लिहिले, सोशल मीडिया पोस्टवर नितेश राणेंचे स्पष्टीकरण

भाजप नेते व मंत्री नितेश राणे यांनी 'आय लव्ह महादेव' अशी पोस्ट केली होती. त्यावर बोलताना राणे म्हणाले, एम फॉर महाराष्ट्र, एम फॉर मुंबई आणि एम फॉर महादेव. हे सरळ स्पष्ट आहे. आमच्या हिंदू राष्ट्रांत ...

चंद्रकांत पाटील आणि जयंत पाटलांमध्ये शाब्दिक वार:मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा बसल्या? पाटलांचा टोला, जयंत पाटलांकडूनही पलटवार

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांच्यात चांगलाच वाद पेटल्याचे दिसत आहे. मी फेकलेल्या टोप्या तुमच्या डोक्यावर कशा काय बसल्या? असे...

गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे:गाय वाचवण्यासाठी आपल्याला सामोरे जावे लागेल, संग्रामबापू भंडारेंचे वादग्रस्त विधान

गावागावात एक लॉरेन्स बिश्नोई पाहिजे, असे वादग्रस्त विधान संग्रामबापू भंडारे यांनी केले आहे. जालना येथे बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. कॉंग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यासोबत झालेल्या वा...