Maharashtra

अजितदादांनंतर सुनेत्रा पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजनाची पहिली बैठक:अजितदादांची उणीव; 1600 कोटी वाढीव निधीची मागणी

अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर राज्याच्या राजकारणात मोठा बदल झाला. त्यांच्या जागी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि पुण्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही स्वीकारली. या पार्श्वभूमीवर जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठ...

राज्यातील आठ सीईओंना सेवाकर्मी पुरस्कार:हिंगोलीच्या विवेक गायकवाड यांचा समावेश

राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने 150 दिवसाच्या कार्यक्रमात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या आठ मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सेवाकर्मी पुरस्कार जाहीर करण्यात आला असून य...

राष्ट्रवादी भविष्यातही NDA सोबतच राहणार:सुनेत्रा पवारांच्या मोदी-शहांच्या भेटीनंतर सुनील तटकरेंची स्पष्टोक्ती; विलीनीकरण लोंबकळणार

सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपला पक्ष भविष्यातही केंद्रातील सत्ताधारी NDA सोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज पंतप्...

बदलापूरमध्ये चाललंय काय?:अल्पवयीन मुलीचा हात पकडत रिक्षा चालकाकडून विनयभंग, मैत्रिणीने डोळ्यात माती फेकत केली सुटका

ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये घडलेले बाललैंगिक अत्याचार प्रकरण संपूर्ण राज्यात गाजले होते, या घटनेने सर्वच स्तरातून संतापाची लाट उसळली होती. मात्र, या घटनेनंतरही येथील मुली व महिला सुरक्षित नसल्याच...

राम सातपुते कोणत्याही स्तराला जातात:हत्येच्या कटाच्या आरोपांवर धैर्यशील मोहिते पाटलांचा पलटवार; जयकुमार गोरेंवरही साधला निशाणा

भाजप आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला असल्याचा दावा खुद्द राम सातपुते यांनी केला असून यापूर्वी मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील या संदर्भात गंभीर आरोप केले होते. राम सातपुते यांच्या हत्येच्...

खाकी वर्दीचे स्वप्न अधुरेच राहिले!:पोलिस भरतीदरम्यान तरुणाचा मृत्यू, 1600 मीटर शर्यतीत धावताना अचानक मैदानावर कोसळला

अनेक तरुण पोलिस भरतीसाठी वर्षानुवर्षे अथक परिश्रम घेत असतात. कधी एकदा भरती येते आणि त्यात आपण आपला केलेला सगळा सराव पणाला लावून पोलिस सैन्यात भरती होऊ, याची वाटच हे तरुण बघत असतात. मात्र, बीडमध्ये ...

वाहतूक पोलिसांच्या दक्षतेने व्यक्तीला जीवदान:हिंगोलीच्या गांधी चौकात बेशुद्धावस्थेत आढळलेल्या व्यक्तीला तातडीने रुग्णालयात हलवले

हिंगोली शहरातील महात्मा गांधी चौकात बेशुध्द अवस्थेत पडलेल्या एका अनोळखी इसमास वाहतूक पोलिसांच्या दक्षतेने वेळीच औषधोपचारासाठी दाखल केल्याने त्यांना जीवदान मिळाले आहे. बुधवारी ता. ११ दुपारी साडेबारा...

अजित पवारांचा पायलटच नव्हे, तर विमानही बदलले:हवाई सुंदरी पिंकी माळीच्या वडिलांचा दावा; पायलट ट्रॅफिकमध्ये अडकल्याचा दावाही खोडला

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा पायलटच नव्हे तर विमानही ऐनवेळी बदलण्यात आले होते, असा आरोप या दुर्घटनेत ठार झालेल्या फ्लाईट अटेंडन्ट पिंकी माळी यांच्या वडिलांनी केला आहे. त्यांनी बा...

चंद्रपूरचा निर्णय फडणवीस-बावनकुळेंच्या अनुमतीनेच:भाजपमध्ये दोन गट; उबाठाला सोबत घेत संधीचे सोने केले- सुधीर मुनगंटीवार

उबाठा आणि भाजप युतीबाबत मी स्वत: कोठेकर यांच्याशी दिवसातून चारदा चर्चा करायचो आणि बावनकुळे यांच्याशी चर्चा करायचो आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अनुमती घेतली जेव्हा उबाठाला एक वर्ष देण्याची ...

मुंबई मनपात शपथविधीलाच गोंधळ:ठाकरेंच्या नगरसेवकांनी भाषणाची प्रत फाडली, वॉकआऊट; बॉडी लँग्वेजवर देखील आक्षेप

मुंबई महापालिकेच्या राजकारणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असताना अखेर आज महापौरपदी भाजप नेत्या रितू तावडे यांनी शपथ घेत पदभार स्वीकारला. उपमहापौरपदी शिवसेनेचे संजय घाडी यांची निवड होऊन त्यांचाही ...

मुर्दाड माणसाला कोण मारणार? कराचीच्या NIA ने दखल घेतली का?:सातपुते यांच्या हत्येच्या कटावर जानकरांची उपरोधिक प्रतिक्रिया

सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद निवडणूक निकालानंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचा...

वीज कंपनीच्या सहव्यवस्थापकीय संचालकांचा इशारा:मराठवाड्यात परीक्षा कालावधीत वीज पुरवठा खंडीत झाल्यास गंभीर दखल घेतली जाणार

मराठवाड्यात इयत्ता बारावीच्या परीक्षांना सुरुवात झाली असून काही दिवसांतच इयत्ता दहावीच्या परीक्षांना सुरवात होणार आहे. या परीक्षा कालावधीत परीक्षा केंद्रावरील वीज पुरवठा खंडीत होऊ नये याची दक्षता घ...

काँग्रेस नेत्यांनी लाथाडल्यामुळेच भाजपसोबत हातमिळवणी:उद्धव ठाकरे गटाने ऐनवेळी भूमिका का बदलली? पडद्यामागचा तपशील

चंद्रपूर महानगरपालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीत लागलेल्या निकालाने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे. संख्याबळ काँग्रेसकडे असूनही महापौरपद भाजपच्या वाट्याला गेल्याने अनेक प्रश्न उपस्थित झाले. य...

आता जमिनीसाठी NA परवानगीची गरज नाही:राज्य सरकारने जमीन महसूल कायद्यात केला मोठा बदल; लाखो शेतकऱ्यांना दिलासा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने राज्याच्या जमीन महसूल कायद्यात मोठा बदल केला आहे. त्यानुसार, आता शेतकऱ्यांना बिगर कृषी (एनए) वापरासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून स्वतंत्र प...

एस.टी. प्रवासाचा नवा ‘डिजिटल पॅटर्न’:रोख व्यवहारांना फाटा, सुट्या पैशांची कटकट मिटणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांच्या सुविधेसाठी आणि पारदर्शकतेसाठी एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. एस.टी. महामंडळाच्या प्रवासात आता ‘नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड’ (एन.सी. एम. सी) प्रणाली ...

बारावी इंग्रजीच्या पेपरला सामूहिक कॉपी:कन्नडच्या जैतापूर प्रकरणी 19 जण निलंबित; झेडपीचे 3 शिक्षक, 2 केंद्रसंचालकासह 17 पर्यवेक्षकांवर कारवाई

जैतापूर (ता. कन्नड) येथील राष्ट्रीय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयात बारावीच्या इंग्रजी पेपरमध्ये सामूहिक कॉपी केल्याप्रकरणी शिक्षण विभागाने 19 जणांना निलंबित केले आहे. त्यात झेडपीचे 3 शिक्षक,...