Maharashtra

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षण समर्पित:नवजागरण मनिषी, क्रांतिकारी स्मरण समितीकडून अभिवादन‎

प्रतिनिधी | अमरावती नवजागरण मनिषी व क्रांतिकारी स्मरण समिती अमरावतीकडून महान समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांचा स्मृती दिवस आदर्शनगर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांना अभिवादन करण्यात आले. क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फ...

एका झाडाच्या बदल्यात 15 हजार झाडे लावणार:राईचा पर्वत करू नका, मंत्री गिरीश महाजनांचे सयाजी शिंदे अन् राज ठाकरेंच्या टीकेला प्रत्युत्तर

आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमधील तपोवन परिसरात साधूग्राम उभारणीसाठी प्रस्तावित असलेल्या वृक्षतोडीचा मुद्दा चांगलाच तापला आहे. यावरून पर्यावरणप्रेमी आणि अभिनेते सयाजी शिंदे यांनी...

राष्ट्रवादीच्या उमेदवारावर तरुणाने उधळल्या नोटा:नागपूरच्या कामठी येथे भर सभेत घडला प्रकार; निवडणूक आयोग काय कारवाई करणार?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या अंगावर एका तरुणाने नोटा उधळल्याची घटना नागपूरच्या कामठीत घडली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्...

नीलेश राणे शिवसेनेत बळीचा बकरा ठरले:नीतेश राणे यांचा आरोप; भाजप प्रदेशाध्यक्षांवर टीका करणाऱ्या भावाचे केले जाहीर समर्थन

सत्ताधारी शिवसेनेत आमदार नीलेश राणे यांना बळीचा बकरा ठरले आहेत. त्यामुळेच शिवसेनेचा एकही मंत्री त्यांच्या समर्थनार्थ अद्याप पुढे आला नाही, असा आरोप नीलेश यांचे बंधू तथा भाजपचे मंत्री नीतेश राणे यां...

लग्नाला निघालेले दाम्पत्य गूढपणे बेपत्ता:तेलंगणातून जळगावच्या दिशेने निघाले, पण रस्त्यात खामगाव - मलकापूर दरम्यान झाले बेपत्ता

तेलंगणातून जळगावच्या दिशेने निघालेले एक दाम्पत्य अर्ध्या रस्त्यातून गूढपणे बेपत्ता झाल्याची घटना समोर आली आहे. या दाम्पत्याचे शेवटचे लोकेशन बुलढाणा जिल्ह्यातील वडनेर गावालगत आढळले. त्यामुळे त्यांचा...

दिव्य मराठी अपडेट्स:संभाजीनगरातील सिल्लोडमध्ये भाजप-शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा; पैसे वाटपाच्या आरोपावरून वातावरण तापलं

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

SC च्या निकालातील 5 महत्त्वाचे मुद्दे:जिल्हा परिषद, पंचायत समिती, मनपा निवडणुकीचे काय? निकाल आला, पण टांगती तलवार कायम

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी आपल्या एका अंतरिम आदेशाद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया आहे तशी सुरू ठेवण्याचा निर्वाळा दिला. पण त्याचवेळी ज्या ठिकाणी आरक्षणाची 50...

संजय राऊत परत रणांगणात:सोमवारी सकाळी पत्रकार परिषदेत राज्याच्या राजकारणात पुन्हा धडाडणार राऊतांची तोफ

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आक्रमक भूमिका पुन्हा एकदा मैदानात पाहायला मिळणार आहे. पक्षाचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत सोमवारपासून पुन्हा सक्रिय राजकीय मोहीम उभारणार असून, सकाळी माध्यमां...

महायुतीत 2 डिसेंबरनंतर फूट पडणार का?:कोण कुणाला ढकलते ते पाहू -मंत्री नाईक; भाजप प्रदेशाध्यक्षांनंतर मंत्र्याचे सूचक विधान

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या निमित्ताने सत्ताधारी शिवसेना व भाजपमधील राजकीय कटूता वाढल्याचे चित्र आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आपल्याला कोणत्याही स्थितीत 2 डिसेंबरपर्यं...

भिजलेला माणूस कुणाला घाबरत नाही:मला संपवण्याचा प्रयत्न, नीलेश राणेंचे भाजपला खडे बोल; मालवणमधील सत्ता संघर्ष तापला

मालवण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गट आणि भाजप यांच्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस तीव्र होताना दिसत आहे. नुकत्याच घडलेल्या एका घटनेत शिवसेना शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी भ...

मोठी बातमी:राज्य प्रशासनात मोठा बदल; महाराष्ट्राला नवे मुख्य सचिव, राजेश अग्रवाल यांची नियुक्ती; डिजिटल व्हिजन असलेले अधिकारी

महाराष्ट्राच्या प्रशासकीय नेतृत्वात मोठा बदल होत असून वरिष्ठ आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या नव्या मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात येत आहे. केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या मागणीनुसार त्य...

महाराष्ट्रात कडधान्य क्रांतीची सुरुवात:केंद्राचे आत्मनिर्भरता अभियान राबवण्यासाठी फडणवीस सरकारची मंजुरी; अनुसूचित आणि महिला शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासादायक निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या कडधान्य आत्मनिर्भरता अभियान राज्यात राबवण्यासाठी फडणवीस सरकारने अधिकृत मंजुरी दिली आहे. पु...

मराठीच्या सक्तीसाठी होणारा हिंसाचार चुकीचा:अभिनेता सुनील शेट्टीचे स्पष्ट मत; 'मुंबईत राहणाऱ्यांना मराठी आलीच पाहिजे' असा आग्रह

मराठी भाषेवरून होणारे राजकारण व तिच्या सक्तीसाठी केली जाणारी मारहाण हे दोन्ही प्रकार अत्यंत चुकीचे आहेत, असे परखड मत मत बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीने व्यक्त केले आहे. मुंबईत राहणाऱ्या प्रत्येकाला ...

भाजप सरकारने ओबीसी समाजाची दिशाभूल केली:काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांची टीका; ओबीसी आरक्षणावरील टांगती तलवार कायम

सर्वोच्च न्यायालयाने आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना स्थगिती दिली नाही, हा थोडा दिलासा असला तरी या निवडणुकांचा निकाल हा न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहणार आहे. त्यामुळे ओबीसींच्या जा...

राजकीय आरक्षण हे शिक्षण व नोकरीच्या आरक्षणापेक्षा वेगळे:बबनराव तायवाडेंचा दावा; केंद्राला घटनादुरुस्ती करून प्रश्न सोडवण्याचे आवाहन

राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नेते बबनराव तायवाडे यांनी राजकीय आरक्षण हे नोकरी व शिक्षणाच्या आरक्षणापेक्षा पूर्णतः वेगळे असल्याचा दावा केला आहे. सद्यस्थितीत 60 टक्के ओबीसी समाजाला केवळ 27 टक्के आरक्षण ...

जास्त वळवळ केली तर कापून काढू:भाजप आमदाराचा विरोधकांना इशारा; रोहित पवारांनी VIDEO पोस्ट करत साधला निशाणा

मुख्यमंत्री, गृहमंत्री नागपुरातले, जास्त वळवळ केली तर कापून काढू, अशा शब्दांत भाजप आमदार आशिष देशमुख यांनी विरोधकांना धमकीवजा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार...