Maharashtra

दलित वस्ती सुधार योजनेत घोळ:मजीप्रा-मनपाच्या अधिकाऱ्यांची मोठी उधळपट्टी, ज्या ४.५ कोटींच्या पाइपमधून थेंबभरही पाणी गेले नाही, ते काढून नवे टाकले

प्रशासन कोट्यवधींची उधळपट्टी कसे करते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे भीमनगरमधील पिण्याच्या पाइपलाइनचे काम. पेठेनगरजवळ नव्याने झालेल्या ७ वसाहतींना पाणी देण्याचे हे नियोजन आहे. ४.५ कोटी खर्चून ४ वर्षांपूर्वी १०० ते २५० मिमी व्यासाची लोखंडी पाइपलाइन टाकल...

नगर परिषद निवडणुकांबाबत मोठी अपडेट:राज्यातील 3 ठिकाणच्या निवडणुकांना स्थगिती, उमेदवारांच्या निधनामुळे आयोगाचा मोठा निर्णय

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे जोरात वाहत असतानाच निवडणूक आयोगाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. येत्या 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या...

5 वी आणि 8 वीची शिष्यवृत्ती परीक्षा लांबणीवर:आता 22 फेब्रुवारी 2026 रोजी होणार, 'सीटीईटी' परीक्षेमुळे राज्य परीक्षा परिषदेचा निर्णय

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता ५ वी (पूर्व उच्च प्राथमिक) आणि ८ वी (पूर्व माध्यमिक) शिष्यवृत्ती परीक्षेच्या वेळापत्रकात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. ही परीक्षा आता...

नीलेश राणेंची भाजप कार्यकर्त्याच्या घरावर ‘धाड’:पैशांची बॅग पकडल्याचा दावा, मालवणमध्ये भाजप-शिवसेना शिंदे गटात जुंपली

राज्यात २ डिसेंबर रोजी होणाऱ्या नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत कोकणात महायुतीमध्येच ठिणगी पडल्याचे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते नीलेश राणे यांनी मतदारांना पैसे वाटल्याच्या सं...

महापालिकांच्या मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम जाहीर:हरकतींसाठी 3 डिसेंबरपर्यंत मुदत, अंतिम यादी 10 डिसेंबरला होणार प्रसिद्ध

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्व राजकीय पक्षांचे आणि जनतेचे लक्ष लागले असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. राज्यातील २९ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक...

निवडणुकांच्या तोंडावर केंद्राचे महाराष्ट्राला ‘डबल’ गिफ्ट:पुणे मेट्रोच्या दोन नव्या मार्गांना मंजुरी, मुंबईकरांचाही प्रवास होणार सुसाट

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने महाराष्ट्रासाठी डबल गिफ्ट दिले आहे. आज झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी दोन अत्यंत महत्त्वाचे न...

आमच्याकरता बॉम्बे नाही, तर ते मुंबईच:आयआयटी बॉम्बेचे नाव मुंबई करण्यासाठी पंतप्रधानांना पत्र लिहिणार - मुख्यमंत्री फडणवीस

"बॉम्बेच्या सर्व खुणा आता मिटल्या पाहिजेत, आमच्यासाठी ते बॉम्बे नाही तर मुंबईच आहे. त्यामुळेच ‘आयआयटी बॉम्बे’चे नाव बदलून ‘आयआयटी मुंबई’ करावे, अशी मागणी करणारे पत्र मी स्वतः पंतप्रधान आणि केंद्रीय...

अजित पवारांचा राजीनामा घ्या, नाही तर दिल्ली गाठणार:अंजली दमानिया यांचा सरकारला अल्टिमेटम; अमित शहांना भेटण्याचा दमानियांचा इशारा

पुण्यातील वादग्रस्त जमिनीच्या व्यवहारावरून राज्याच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. प्र...

पहिलीपासून हिंदी सक्ती आत्मघातकी:त्रिभाषा धोरण निश्चिती समितीसमोर 'मसाप'चे कौतिकराव ठाले-पाटील यांचे खणखणीत निवेदन

बोटचेप्या नेत्यांमुळे महाराष्ट्रावर हिंदी लादली गेलीय. महाराष्ट्र राज्याने देशाचा ठेका घेतलाय का? तसे नसेल तर मग महाराष्ट्राच्या माथी त्रिभाषा सूत्र कशासाठी, असा खणखणीत सवाल मराठवाडा साहित्य परिषदे...

मी चुकलो, त्यामुळे माफी मागतो:अजित पवारांची खुली दिलगिरी, अंबाजोगाई वक्तव्यावर डॅमेज कंट्रोल; म्हणाले- जीभ घसरली, पण काम थांबणार नाही

राज्यातील राजकीय वातावरण सध्या जोरदार तापलेले आहे. निवडणुका डोळ्यापुढे ठेवून सर्वच पक्ष मतदारांना आकर्षित करण्यासाठी जनसभांमध्ये एकमेकांवर टीका-टिप्पणी करत आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्र...

लाडकी बहीण योजनेचे श्रेय कोणाचे?:मतांवर डोळा ठेवणाऱ्यांना एकनाथ शिंदेंचा थेट इशारा; महिला मतदार पुन्हा गेमचेंजर ठरणार

नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार शब्दयुद्ध सुरू आहे. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या...

टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे आयोजन अहमदाबादलाच का?:आदित्य ठाकरे यांचा सवाल; आयसीसीने राजकारणापासून दूर राहण्याचा सल्ला

आगामी टी-20 विश्वचषक 2026 च्या वेळापत्रकाची घोषणा झाली असून, या स्पर्धेतील अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार असल्याची अधिकृत माहिती जाहीर झाली आहे. क्रिकेटप्रेमींसाठी ही...

मुंबई नंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्येही मतदार याद्यांमध्ये गंभीर चुका:शिवसेना ठाकरे गटाचा आरोप; तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रसिध्द झालेल्या प्रारूप मतदार यादीवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने या मतदार याद्यांमध्ये गंभीर ...

अहिल्यानगरमध्ये काँग्रेस जिल्हाध्यक्ष गुजरांचे अपहरण:देशात लोकशाहीच अस्तित्वात नाही; भाजपला हुकूमशाही हवी- हर्षवर्धन सपकाळ

अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमधील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे अपहरण करून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली आहे. मॉर्निंग वॉकला गेलेल्या जिल्हाध्यक्षाला दोघांनी जबरदस्तीने गाडीत घातले. हिंदूत्...

शालेय विद्यार्थी - विद्यार्थीनींसाठी एसटीची हेल्पलाईन सुरू:प्रताप सरनाईक यांची घोषणा; नुकसानीची जबाबदारी आगार व्यवस्थापकावर

शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनींना घरातून शाळेला जाताना अथवा शाळेतून घरी येताना एसटी प्रवासात काही अडचण आल्यास अथवा एसटी बसेस वेळेवर न आल्यास, अचानक रद्द करण्यात आल्यास त्यांना योग्य...

सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न:भाजपकडून जातीय संघर्ष तयार करत सर्वसामान्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- शशिकांत शिंदे

सातारा ही क्रांतिकारकांची आणि संघर्ष करणारी भूमी आहे .सत्ताधाऱ्यांनी विकासाची मोठी स्वप्ने दाखवून प्रत्यक्षात काहीच केले नाही.येथे विरोधकांचा आवाज दाबण्याचा सातत्याने प्रयत्न होतो. त्यामुळे भविष्या...