मराठी माणसा जागा हो:मुंबई नको बाँबेच हवे, यातून शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न, राज ठाकरे यांची हाक; केंद्रीय मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकारण तापले
महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मुंबईच्या ओळखीचा मुद्दा पेटला आहे. आयआयटी मुंबईच्या कार्यक्रमात केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. त्यांनी आयआयटीच्या नावात बॉम्बे हे नाव ...