Maharashtra

आदिवासींना मारून बाहेर काढलं जातंय, कायद्याची भीतीच उरलेली नाही:मी गांधीवादी माणूस, बॉम्बचं नाव ऐकलं की पळून जातो- जितेंद्र आव्हाड

राज्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी सर्रास लाटल्या जात आहेत. त्यांना मारहाण करून हक्काच्या घरातून बाहेर काढले जात असून, लोकांच्या मनातील कायद्याची भीतीच या सरकारने पूर्णपणे नाहीशी केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद...

नसरापूर खटला:आरोपी भीमराव कांबळे दोषी, कोर्ट 29 जूनला सुनावणार अंतिम शिक्षा; वाचा प्रकरणाची टाइमलाइन

संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या भोर तालुक्यातील नसरापूर चिमुकली अत्याचार आणि खून खटल्यात आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने ६५ वर्षीय आरोपी भीमराव कांबळेला दोषी ठरवले आहे. न्यायालयात दोन्ह...

केतन अग्रवाल खून प्रकरण:सियाच केतनच्या जवळ उभी हाेती, मी तर दूर उभा होतो- चेतन चौधरी, चेतनने केतन अग्रवालच्या खुनाचा तपशील सांगितला

पुण्यातील प्रख्यात बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा केतनचा त्याची भावी पत्नी सिया गोयलने प्रियकर चेतन चौधरीच्या मदतीने लोहगड किल्ल्यावरून ४०० फूट खोल दरीत ढकलून खून केल्याचे पोलिस तपासा...

1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त शिक्षकांना जुनी पेन्शन लागू:हजाराे शिक्षकांना नागपूर खंडपीठाचा दिलासा

मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो ...

मंत्रालयात नोकरी हुकली; काम शिकून उभारले बोगस भरती रॅकेट!:7 तरुणांना बोगस नियुक्तिपत्र, जे.जे.मध्ये मेडिकल करवून विश्वास देत दीड कोटी लुबाडले

मंत्रालयात नोकरीचे स्वप्न भंगल्यानंतर एका तरुणाने मंत्रालयात वारंवार जाऊन अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास केला. नंतर स्वत: मंत्रालयात अधिकारी असल्याचे भासवून बाहेर राज्यभर बेरोजगारांना बोगस नोक...

फर्स्टक्राय इंटेलिटोट्सच्या सहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल:संभाजीनगरात ‘प्री-स्कूल’च्या बालकाला अडीच वर्षांच्या मुलाने 25 चावे घेतले

छत्रपती संभाजीनगर शहरातील सिडको परिसरातील फर्स्टक्राय इंटेलिटोट्स प्री-स्कूलमध्ये २२ जून रोजी शाळेतील मदतनिसाने लहान मुलांना एका खोलीत बाहेरून कडी लावून कोंडून ठेवल्यानंतर एका अडीच वर्षांच्या मुलान...

नाशिक कॉर्पोरेट जिहादप्रकरणी विधिमंडळात निर्णय:आयटीत शाेषण राेखण्यासाठी महिला आमदारांची समिती

नाशिकमधील आयटी कंपनीतील कॉर्पोरेट जिहाद प्रकरण बुधवारी विधिमंडळात गाजले. आयटीत महिलांच्या शोषणाचे प्रकार वाढतच आहेत. सोलापूर आयटीआय संस्थेतील महिलांचीही तक्रार आली आहे. हे सर्व प्रकार रोखणे आणि पीड...

बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर प्रयत्न:लग्नपत्रिकेवर वधू-वराची जन्मतारीखही छापणे बंधनकारक होणार, मंत्री तटकरेंचे संकेत

राज्यात बालविवाह रोखण्यासाठी राजस्थानच्या धर्तीवर लग्नपत्रिकेवर वर-वधूची जन्मतारीख छापणे बंधनकारक करावे, अशी महत्त्वपूर्ण शिफारस महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने शासनाला केली आहे. त्याच्या...

आता जोरदार पाऊस:संभाजीनगर जिल्ह्यात 48 तासात 21 मिमी पाऊस; 6 जिल्ह्यांसाठी आज ऑरेंज अलर्ट, जालन्यात सर्वाधिक 109 मिमी पाऊस

मान्सूनने बुधवारी महाराष्ट्र व्यापला. गत २४ तासांत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टी, नाशिक, जळगाव, परभणी, जालना, छत्रपती संभाजीनगर, अमरावती, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला...

राज्यामध्ये सध्या कोणतीही वीजटंचाई नसल्याचा केला दावा:वर्षअखेर 100% शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार- मुख्यमंत्री

“राज्यात सध्या कोणतीही वीजटंचाई नाही. कृषी पंपांना नियमानुसार दिवसा आठ तास वीजपुरवठा केला जात आहे. आजमितीला राज्यातील ७५ टक्के शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध झाली आहे. उर्वरित २५ टक्के शेतकऱ्यांनाही ...

आषाढीच्या पूजेला येताय, जनाची नाही मनाची लाज वाटू द्या:रोहित पवारांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; शेतकऱ्यांचा विश्वासघात केल्याचा आरोप

शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह राज्य सरकारवर सडकून टीका केली आहे. पंढरपूरला येण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांन...

महाराष्ट्राने घरकुल बांधकामात रचला नवा इतिहास:एका वर्षात 6 लाखांहून अधिक घरे पूर्ण, पुढील वर्षात 15 लाख घरं बांधली जातील- जयकुमार गोरे

राज्यातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीबाबत आज विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी महाराष्ट्राने घरकुल बांधकाम क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी केल्याची...

रस्ते सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य:सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची विधानसभेत माहिती

राज्यातील नागरिकांना सुरक्षित, सुकर आणि दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देणे हे राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य असून रस्ते विकासाबरोबरच रस्ते सुरक्षा हा प्रत्येक प्रकल्पाचा अविभाज्य भाग आहे. राज्यातील ...

'टोमॅटो देतो' असे सांगून घरात बोलावले अन्...:7 वर्षांच्या चिमुरडीवर 50 वर्षीय नराधमाकडून अत्याचार, नागरिकांनी रंगेहाथ पकडून दिला चोप

कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून, एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराची घटना ताजी असतानाच आता आणखी एक संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. कल्याणमध्ये एका 50 वर्षीय नराधमाने अवघ...

आषाढी वारीत भाविकांची कोणतीही गैरसोय होणार नाही:वारकऱ्यांच्या सेवेसाठी शासन सज्ज- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आषाढी वारी ही वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा महत्वपूर्ण सोहळा आहे. यंदाच्या वारीत लाखो भाविकांची कोणतीही गैरसोय होणारं नाही यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातू...

हॉटेल्समध्ये ग्राहकांना मोफत शुद्ध पाणी देणे बंधनकारक:नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही- तुकाराम मुंढे

राज्यातील नागरिकांना दर्जेदार आणि सुरक्षित अन्न मिळावे, या उद्देशाने अन्न व औषध प्रशासन विभागाकडून सध्या 'सुरक्षित अन्न, निरोगी महाराष्ट्र' ही विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्या...