Maharashtra

धामणगाव (वैद्य) येथे भीषण आग, 25 घरे भस्मसात:शेतमालकावर गुन्हा दाखल, पालकमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

नागपूर जिल्ह्यातील भिवापूर तालुक्यातील धामणगाव (वैद्य) येथे शनिवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वादळी वाऱ्यासह आलेल्या भीषण आगीत सुमारे २५ घरे भस्मसात झाली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले...

नसरापूर पीडितेच्या वडिलांचा राजकीय नेत्यांना इशारा:जोपर्यंत आरोपीला फाशी नाही, तोपर्यंत भेटू नका

पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील घटनेतील पीडित चिमुरडीच्या वडिलांनी राजकीय नेत्यांच्या भेटीवर तीव्र आक्षेप घेतला आहे. आरोपीला फाशीची शिक्षा मिळेपर्यंत कोणत्याही राजकीय नेत्याने भेटू नये, असा स्पष्ट इ...

सावरकरांनी 5 वेळा इंग्रजांना दया याचिका पाठवल्या:सात्यकी सावरकरांची न्यायालयात साक्ष, द्विराष्ट्रवादावरही मांडली भूमिका

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पणतू सात्यकी सावरकर यांची पुण्याच्या विशेष न्यायालयात महत्त्वपूर्ण उलटतपासणी पार पडली. या सुनावणीदरम्यान स...

बुलढाण्यात मियावाकी प्रकल्पाला भीषण आग:5 वर्षांची मेहनत क्षणात भस्मसात, सिंदखेड लपाली शिवारातील हजारो झाडे जळून खाक

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील सिंदखेड लपाली शिवारात लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या मियावाकी प्रकल्पाला भीषण आग लागल्याने हजारो झाडे जळून खाक झाली आहेत. ग्रामस्थांच्या अथक परिश्रमातून आकारा...

नसरापूर प्रकरणाचा तपास आता SIT कडे:दोन महिला अधिकाऱ्यांसह 6 वरिष्ठ पोलिसांचे पथक करणार तपास; राज्यात संतापाची लाट

नसरापूर येथे 65 वर्षीय नराधमाने चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यभरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला फाशीची शिक्...

मावळमध्ये पर्यटनाचा भीषण अंत:पवना नदीत पुण्याच्या 3 मित्रांचा बुडून मृत्यू; पोहण्याचा मोह जीवावर बेतला

उन्हाळ्याची सुट्टी आणि रविवारचा आनंद लुटण्यासाठी मावळ परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पुण्यातील तीन तरुणांचा पवना नदीच्या पात्रात बुडून दुर्दैवी अंत झाला. नदीत पोहण्याचा मोह या तरुणांच्या जीवावर बेतला ...

नवापुरात बर्ड फ्लूचा शिरकाव:जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टींकडून बाधित क्षेत्राची पाहणी; 44 हजार पक्षी आणि 39 हजार अंडी नष्ट

नवापूर तालुक्यातील तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे अधिकृतरीत्या जाहीर होऊन तब्बल 72 तास उलटल्यानंतर, अखेर नंदुरबारच्या जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी बाधित क्षेत्राची पाहण...

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्षपदी मुरलीधर मोहोळ:सुनेत्रा पवारांच्या नावाची होती चर्चा; अजित पवारांच्या निधनानंतर रिक्त झाले होते पद

महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनच्या रिक्त असलेल्या अध्यक्षपदावर अखेर केंद्रीय नागरी विमानवाहू राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुण्याच्या बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा ...

राष्ट्रवादीत सत्तासंघर्ष पेटला, पक्षात शीतयुद्ध तापलं:प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्यातील तणाव आता उघडपणे चर्चेत; दरी वाढल्याचे स्पष्ट

मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या नेतृत्वाचा प्रश्न अधिकच गंभीर बनताना दिसत आहे. अजित पवार यांच्या पश्चात पक्षात पुढील दिशा ठरवताना मतभेद तीव्र झाले आहेत. विशेषतः ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आण...

भोर प्रकरणात पीडित कुटुंबाची रोहित पवारांकडून भेट:पीडितांसाठी मजबूत लढ्याची भूमिका; प्रशासनावर थेट सवाल, यंत्रणांवर गंभीर प्रश्न

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण राज्य हादरले आहे. साडेतीन वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची हत्या झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. या घटनेनंतर ...

जे व्हायचंय ते होऊ द्या!, मनोज जरांगेंचा इशारा:बीडमध्ये राड्यानंतर जरांगेंची थेट भूमिका; केसेसची पर्वा नाही, इशाऱ्याने खळबळ

बीड जिल्ह्यातील नेकनूर येथे घडलेल्या तणावपूर्ण घटनेनंतर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघाले आहे. दोन गटांमध्ये झालेल्या दग...

नसरापूर पीडितेच्या वडिलांशी दोनदा संवाद साधला:लोकांचा रोष स्वाभाविक, पण काही जणांकडून घटनेला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न - CM

नसरापूर येथील चार वर्षीय चिमुकलीवर झालेल्या पाशवी अत्याचार आणि हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. नागरिकांचा संताप आणि रोष स्वाभाविक असला, तरी लोकशाहीत न्याय प्रक्रियेला महत्त्व आहे. य...

राज्याच्या तिजोरीला “गळती’; प्रशासकीय नाकर्तेपणामुळे 32 हजार कोटींची धुळधाण:कॅगचा अहवाल राज्याच्या तिजोरीला प्रशासकीय अकार्यक्षमतेची वाळवी

एकीकडे राज्याच्या विकासासाठी निधी कमी पडत असल्याचे रडगाणे गायले जात असतानाच दुसरीकडे प्रशासकीय यंत्रणेच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्राच्या तिजोरीचे अक्षरशः वाभाडे निघाले आहेत. भारताचे नियंत्रक व महा...

गिरीष महाजनांना सुनावणाऱ्या महिलेची प्रतिक्रिया समोर:25 मिनिटे ट्रॅफिकमध्ये, मुलीची काळजी ठरली कारण; टीना चौधरींनी सांगितले त्या दिवशी काय घडले?

दक्षिण मुंबईत भाजपच्या महिला मोर्चादरम्यान ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर आक्रमक पवित्रा घेणाऱ्या महिलेची ओळख अखेर पटली आहे. टीना चौधरी असे या महिलेचे नाव आहे २१ एप्रिल रोजी वरळीत झालेल्या या मोर्चात त्य...

मराठवाड्यात 63 गावांची मदार टँकरवर‎:154 विहिरींचे अधिग्रहण संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 45 गावांमध्ये टंचाई‎

यंदा मराठवाड्यात पावसाने ‎चांगली हजेरी लावली होती. मात्र,‎कडक उन्हाळ्यामुळे पाण्याचे ‎स्रोत वेगाने आटू लागले आहेत. ‎परिणामी, मराठवाड्याच्या बहुतांश‎ भागात पाणीटंचाईच्या झळा तीव्र‎होऊ लागल्या अाहेत....

10 वर्षांच्या नियमामुळे जिल्हा बँकेच्या रिंगणातून दिग्गज बाहेर‎:खासदार भुमरे, माजी मंत्री सत्तार, नितीन पाटील यांना संधी नाही, मुले-पत्नी मैदानात‎

छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी ‎बँकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. केंद्र‎सरकारच्या नवीन बँकिंग सुधारणा अधिनियम‎२०२५ मुळे जिल्ह्यातील प्रस्थापित राजकारण्यांना‎मोठा धक्का बसला आहे. सलग ...