सरकारने लवकर मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा:चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या, जिंतूरमधील भोसी गावात तरुणाने घेतला गळफास
मराठा आरक्षणासाठी चिठ्ठी लिहून एका 30 वर्षीय युवकाने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. जिंतूर तालुक्यातील बामणी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भोसी येथे 9 ऑगस्ट रोजी सायंकाळी ही घटना घडली. गणेश आश्रोबा ठोंबरे असे ...