Maharashtra

30 जुलैपूर्वी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात:कृषीमंत्र्यांची घोषणा; पावसाबाबतही दिले अपडेट, बोगस बियाणे प्रकरणात 18 कंपन्यांवर कारवाई

राज्यातील बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणात सरकारने कडक भूमिका घेतली असून शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या 18 बियाणे कंपन्यांविरोधात कठोर कारवाई सुरू करण्यात आली आहे. कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी कर्जमाफी, पावसा...

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ते ST बसस्थानकांचा कायापालट:फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ बैठकीत 8 महत्त्वाचे निर्णय

राज्यातील शेतकरी, पायाभूत सुविधा आणि शहरी विकासाला मोठी गती देण्यासाठी राज्य सरकारने आज महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 14 जुलै रोजी पार पडलेल्या रा...

'राहुल गांधींना चुकीचे ब्रीफिंग मिळते':चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार, दुबार पेरणीसाठी मोठ्या मदतीची घोषणाही केली

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देताना, "राहुल गांधींना महाराष्ट्राबाबत योग्य माहिती दिली जात नाही. त्यांना चुकीचे ब्रीफिंग मिळत आह...

थेट राम मंदिरावर दरोडा, संघाची नाराजी हास्यास्पद:हर्षवर्धन सपकाळांचा भाजप-आरएसएसवर हल्लाबोल; 'गँग ऑफ ट्रिपल इंजिन' सरकार म्हणत केले लक्ष्य

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राम मंदिर ट्रस्टमधील कथित आर्थिक गैरव्यवहार, राज्यातील दुष्काळसदृश परिस्थिती, शेतकरी प्रश्न, महायुती सरकार आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील घडा...

तुम लढो, हम कपडा संभालते...:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल; रामरक्षा आंदोलनाची उडवली खिल्ली

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत सडकून टीका केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला ठाकरे गटाने द...

महाराष्ट्रात बंदी असूनही गुटखा मिळतो कसा?:FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांचा मोठा खुलासा; दूध भेसळखोरांना जन्मठेपेचा इशारा

राज्यात गुटखा आणि भेसळयुक्त अन्नाचा सुळसुळाट रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) आता पूर्णपणे ॲक्शन मोडमध्ये आले आहे. FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत गुटखा...

केतन अग्रवाल हत्या प्रकरण:दोषींना कठोर शिक्षा द्या, प्रकरणाचा निकाल लवकर लावा, केतनच्या आईची पंतप्रधान मोदींकडे न्यायासाठी आर्त हाक

केतन अग्रवाल हत्या प्रकरणात न्याय मिळावा, दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि प्रकरणाचा निकाल विलंब न लावता लावावा, अशी मागणी केतनची आई राखी अग्रवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे ई-मेलद्वारे क...

धाराशिवच्या शेतकऱ्यांचा मोठा विजय:350 कोटींच्या पीकविम्याचा मार्ग मोकळा; 7 दिवसांत खात्यात जमा होणार रक्कम

गेल्या वर्षभरापासून आपल्या हक्काच्या पीकविम्यासाठी संघर्ष करणाऱ्या धाराशिव जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. खरीप 2025च्या सोयाबीन पीकविमाप्रकरणी शेतकऱ्यांनी मोठी कायद...

सच्चिदानंद बाबा कुणाच्या जिवावर नोटीस पाठवतोय?:'झारीतील शुक्राचार्य' अन् 'अतृप्त आत्मे' म्हणत अमोल मिटकरींचा अप्रत्यक्ष तटकरे-पटेलांना इशारा

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली असली, तरी पक्षातील अंतर्गत खदखद आता चव्हाट्यावर आली आहे. पक्षाचे माजी राष्ट्र...

सोनोग्राफीच्या वादातून जळगावात हत्या:गर्भपाताला नकार दिला म्हणून अंध माय-लेकाला विहिरीत ढकलले; मुलाचा बुडून मृत्यू, अंध पती आणि सासूचे कृत्य

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील किनगाव येथे माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक आणि मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. केवळ गर्भपाताला नकार दिला म्हणून एका अंध महिलेला आणि तिच्या साडेतीन वर्षां...

त्या लहान बाळाच्या प्राणाची किंमत फक्त 7 लाख?:चेंबूर दुर्घटनेवरून महापौर म्हणाल्या- चौकशी अहवाल मान्य नाही, मनसेचीही आक्रमक भूमिका

चेंबूर येथे शाळेच्या बसवर झाड पडून झालेल्या एका लहान मुलाच्या दुर्दैवी मृत्यूप्रकरणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) दोन सदस्यीय चौकशी समितीने आपला अहवाल सादर केला आहे. मात्र, या अहवालावरून आता र...

संजय राऊत आता 'संपत राऊत' झालेत:हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा काँग्रेस-उबाठाचा डाव हाणून पाडू- नवनाथ बन

संजय राऊत यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय सुरू आहे याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या पक्षाकडे लक्ष दिले पाहिजे. जनतेने त्यांच्या पक्षाला अडगळीत टाकले आहे. संजय राऊत हे आता 'संपत राऊ...

'ऑपरेशन टायगर'वर ठाकरे गटाचा प्रहार:6 बंडखोर खासदारांना अरविंद सावंतांचे खरमरीत पत्र, विलीनीकरणाच्या दाव्यावर सवाल

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत विलीनीकरणाचा दावा केल्यानंतर, महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीत मोठा राजकीय संघर्ष पेटला आहे. ...

आमदार जयंत पाटलांना मोठा धक्का!:ईश्वरपूरचे नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे अपात्र; अतिक्रमित बांधकामामुळे जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई

सांगली जिल्ह्यातील ईश्वरपूर नगरपालिकेच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदराव संभाजी मलगुंडे यांचे नगरसेवक ...

मराठीचा आग्रह धरणाऱ्या प्रवाशाला 1 तास कोंडले:रेल्वेच्या टीसीचा उद्दामपणा, मराठी एकीकरण समिती आक्रमक; अंधेरी स्थानकात मोठा राडा

मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या अंधेरी रेल्वे स्थानकावर मराठी भाषेच्या मुद्द्यावरून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लोकल प्रवासादरम्यान एका प्रवाशाने केवळ मराठीत बोलण्याची मागणी के...

एकनाथ शिंदेंकडे स्वतःचा राजकीय स्वाभिमान उरलेला नाही:अमित शाह एका पायावर उभं राहायला सांगतील तर तसंही करतील, कन्हैया कुमारांची जहरी टीका

काँग्रेसचे नेते कन्हैया कुमार यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करताना अत्यंत आक्रमक भाषा वापरली. अयोध्या राम मंदिरातील कथित देणगी गैरव्यवहाराच्या मुद्द्यावर पत्रकार परिषद ...