Maharashtra

मुंबईतील महापालिका रुग्णालये व्हेंटिलेटरवर:7 हजार कोटींचा निधी जातो कुठे? खासदार वर्षा गायकवाड यांचा संतप्त सवाल

मुंबईतील महापालिका रुग्णालयांची दयनीय अवस्था दिवसेंदिवस उघड होत असून, महापालिकेचा 7 हजार कोटी रुपयांचा आरोग्य विभागाचा निधी नेमका जातो कुठे? असा संतप्त सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला आहे. त्यांनी आज विलेपा...

नीलेश घायवळच्या घरावर छापेमारी:जिवंत काडतूसे, सातबारा, जमिनींची कागदपत्रे जप्त; पवनचक्की प्रकल्पाच्या फाइल्सही सापडल्या

कोथरुडमधील गोळीबाराच्या घटनेनंतर शहरातील गुन्हेगारी जगतात खळबळ माजली आहे. या प्रकरणात सहभागी असलेल्या नीलेश घायवळ गँगवर पुणे पोलिसांनी मकोका कायद्यान्वये कारवाई करत मोठे पाऊल उचलले आहे. मात्र, पोलि...

सरकारच्या विषप्रयोगामुळेच चिमुरड्यांच्या मृत्यूचे तांडव:सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायलाच हवा; उद्धव ठाकरे गटाची मागणी

‘रोगापेक्षा इलाज भयंकर’ अशी एक म्हण आहे. मध्य प्रदेश आणि राजस्थानात नेमके तेच झाले आहे. खोकल्यासारख्या सामान्य आजारावर सरकारी रुग्णालयांतून घेतलेल्या मोफत औषधामुळे सुमारे 17 लहान मुले मृत्युमुखी पड...

पालिकेच्या पथकाने एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक मोकाट जनावरे पकडली:दहा दिवसात जनावरे न्यावीत अन्यथा गोशाळेला देणार

हिंगोली शहरात मोकाट जनावरांचा प्रश्न सोडविण्यासाठी पालिका प्रशासनाने स्वतंत्र पथक स्थापन करून एकाच दिवसात 50 पेक्षा अधिक जनावरे तात्पुरत्या कोंडवाड्यात पाठवली आहेत. सदर जनावरे दहा दिवसात न्यावीत अन...

कोल्ड्रिफ कफ सिरपमुळे एमपीत बालकांचे मृत्यू:राज्य सरकार अलर्ट मोडवर, अन्न व औषध प्रशासन विभागाकडून टोल फ्री क्रमांक जारी

मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये कफ सिरपच्या सेवनामुळे बालकांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनांनी देशभरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य अन्न व औषध प्रशासन विभागा...

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या:अन्यथा मुख्यमंत्र्यांसह कुणाचीही दिवाळी सुखात होऊ देणार नाही, राजू शेट्टींचा थेट इशारा

अतिवृष्टी आणि महापुरामुळे राज्यात झालेल्या प्रचंड नुकसानीच्या मदतीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी महायुती सरकारला कडक इशारा दिला आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना ह...

उद्धव ठाकरे मी म्हणेन तेच खरे असे वागतात:मुख्यमंत्रीपदासाठी मविआची स्थापना, शंभुराज देसाई यांचा ठाकरेंवर हल्लाबोल

राज्याचे पर्यटन मंत्री आणि शिंदे गटाचे नेते शंभुराज देसाई यांनी शिवसेनेच्या चिन्हावरून आणि मुख्यमंत्रीपदावरून सातत्याने भूमिका मांडणाऱ्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आज सडकून टीका केली...

नाशिकहून दिल्लीसाठी दिवसातून आता दोन वेळा विमानसेवा:180 आसनांचे विमान, उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी प्रामुख्याने लाभ

नाशिक-दिल्ली ही आठवड्यातून तीनच दिवसांवर मर्यादित करण्यात आलेली विमानसेवा आता पूर्ववत करण्यात आली असून ही सेवा आता दररोज दिवसांतून दोन वेळा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे नाशिक दिल्ली प्रवास करणाऱ्या प...

रामदास कदम-अनिल परब यांच्यात वाद पेटला:ज्योती कदमांचे जाळण्याचा प्रकरणावर स्पष्टीकरण; म्हणाल्या- त्यांनीच मला वाचवले

राज्याच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील वाद पुन्हा चिघळला आहे. ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शनिवारी माजी मंत्री रामदास कदम यांच्यावर धक्कादायक आरोप केले. परब यांनी दावा केला की, 1993 सा...

राज ठाकरे-उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटले:तीन महिन्यांतील दुसरी भेट; रश्मी-शर्मिला ठाकरे तसेच आदित्य ठाकरेही होते उपस्थित

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल निर्माण करणारी घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाले. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांतील ही त्यांची दुसरी भेट आहे...

दिव्य मराठी अपडेट्स:शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती व हेक्टरी पन्नास हजार नुकसान भरपाईसाठी ठराव पारित

महाराष्ट्रातील सर्व ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर. मुंबई, पुण्यासह राज्यातील महत्त्वाची शहरे आणि गावांतील ताज्या बातम्या, राजकीय बातम्यांचे अपडेट्स... प्रत्येक अपडेट वाचण्यासाठी, खालील ब्लॉग वाचा...

रात्रभर मुसळधार पावसाने लातूर जलमय:पूल पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत, नदी-नाले तुडुंब, रस्ते ठप्प, अनेक गावांचा संपर्क तुटला

लातूर जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून थांबलेला पाऊस शनिवारी रात्रीपासून पुन्हा जोरदार परतला असून, संपूर्ण जिल्हा मुसळधार पावसाच्या विळख्यात सापडला आहे. रात्रभर झालेल्या मेघगर्जनांसह मुसळधार सरींमु...

काटा मारून पैसा कमावता:देवेंद्र फडणवीसांचा कारखानदारांना इशारा, म्हणाले- एफआरपीतले नाही तर नफ्यातले पैसे मागितले होते

शेतकऱ्याचा काटा मारून कारखाने पैसा कमावता, पण त्यांना मदतीला तयार नसल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कारखनदारांवर केला आहे. शेतकऱ्यांना मदतीसाठी पुढे न येणाऱ्या कारखानदारांवर फडणवीसांन...

अमित शहा यांचा अहिल्यानगर दौरा:महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी उशीर करणार नसल्याची ग्वाही; फडणवीस-शिंदे- अजित पवारांचा त्रिमूर्ती असा उल्लेख

केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा हे अहिल्या नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या दरम्यान त्यांनी शिर्डी येथील साई बाबा मंदिरातही दर्शन घेतले. या दरम्यान त्यांनी सहकार आणि शेतकऱ्यांच्या मेळाव्या...

बाळासाहेब ठाकरेंच्या ठशांवरून नवा वाद:भरत गोगावलेंचे वक्तव्यही चर्चेत; रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाबाबतही केले भाष्य

शिवसेनेच्या दोन्ही गटामध्ये पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे तो म्हणजे दिवंगत बाळासाहेब ठाकरेंच्या हाताचे ठसे घेतले का? या रामदास कदम यांच्या विधानानंतर सुरू झालेला वाद आता अधिक वाढला आहे. या प्रक...

गौतमी पाटील कार अपघात प्रकरण:सीसीटीव्हीने उघड केले अपघाताचे संपूर्ण सत्य ; ड्रायव्हरवर संशय, पण मेडिकल रिपोर्टने दिलासा

आपल्या नृत्यशैलीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेली कलावंत गौतमी पाटील पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, मात्र यावेळी कारण ठरलंय तिच्या कारचा भीषण अपघात. पुणे-मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील ...