राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये द्या, कर्जमाफीचे काय झाले? हर्षवर्धन सपकाळांचा हल्लाबोल
राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हव...