खेळांमुळे निर्माण होते सांघिक भावना:राज्यस्तरीय स्पर्धेसाठी परिमंडळातील क्रीडापटूंची झाली निवड चाचणी
‘महावितरण कंपनीचे काम हे सांघिक प्रकारचे असून, खेळांमुळे कर्मचाऱ्यांमध्ये जिद्द,चिकाटी आणि सांघिक भावना निर्माण होते. त्यामुळे महावितरणच्या सर्वच कर्मचाऱ्यांना किमान एक खेळ तरी नियमित खेळावा. तसेच स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी स्पर्धेत आपले...