बळीराजा संकटात, ओला दुष्काळ जाहीर करावा:जयंत पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, म्हणाले- या सरकारच्या हृदयाला पाझर कसा फुटत नाही?
राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांत पूरस्थिती निर्माण झाली असून शेतीचे आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहू...