Maharashtra

राज्यसभेवर कोण? उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाणार का?:संजय राऊत यांनी मांडले गणित; आदित्य ठाकरेंच्या भूमिकेनंतर शरद पवारांचे थेट नाव टाळले

राज्यसभेच्या एका जागेसाठी आमच्याकडे आवश्यक ते संख्याबळ आहे आणि त्या जागेवर कोणाला संधी द्यायची याचा निर्णय महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष मिळून घेतील, अशी स्पष्ट भूमिका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार संजय राऊत यांनी मांडली. ते सक...

निर्णय:एसटी 8,300 नव्या बसेस आणून रोजची दीड कोटींची महसुली तूट भरून काढणार; मार्चपासून टप्प्याने बस सेवेत

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ महसुली तूट कमी करण्यासाठी आणि महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या वर्षी ८,३०० नवीन बसेस दाखल करणार आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी गुरुवारी ही ...

दहावी परीक्षा आजपासून, राज्यात 16 लाख विद्यार्थी:काॅपीमुक्त अभियानासाठी 271 भरारी पथके

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय शिक्षण मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च मधील मा...

एकल महिलाही पूर्ण पालक आहे; खंडपीठाने दिला सुस्पष्ट निर्वाळा:मुलीच्या नावासमोर वडिलांऐवजी आईची जात नमूद करण्याचे आदेश

घटनात्मक मूल्यांशी सुसंगत, लिंग न्यायाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने एकल महिलाही पूर्ण पालक असल्याचा ऐतिहासिक निर्णय दिला. बलात्कारपीडित एकल मातेला तिच...

राज्यात पहिल्यांदाच भाजप नगरसेवक काँग्रेसप्रणीत आघाडीत:भिवंडीत मविआच्या पाठिंब्याने भाजपचे बंडखोर आज महापौर होण्याची शक्यता

गेल्या बारा वर्षांत भाजपने काँग्रेसचे अनेक नगरसेवक, नेेते, माजी मंत्री फोडले. आता पहिल्यांदाच भिवंडी येथे उलटा प्रकार घडला आहे. २० फेब्रुवारीला होणाऱ्या महापौर, उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी भाजपचे ...

महावितरणचा आयपीओ येणार,निवासी ग्राहकांवर बोजा पडणार:96 हजार कोटींचा तोटा भरण्यासाठी विभाजन करणार

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी (एमएसईडीसीएल) एप्रिलपर्यंत आपल्या कृषी विभागाचे विभाजन पूर्ण करण्याची योजना आखत असून या वर्षअखेरीस डिसेंबरपर्यंत महावितरणचा आयपीओ ( प्रारंभिक समभाग विक्री) आणण्याचे...

राहुल गांधींची धास्ती सरकारला नाही, काँग्रेसलाच:राऊतांनी इंडिया आघाडीचे लक्तर वेशीवर टांगले, जनतेनं आघाडीला नाकारले- बन

सरकारने नव्हे तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांची धास्ती घेतली आहे. राहुल गांधी यांची धास्ती सोनिया गांधी यांनी घेतली आहे, भाजपला धास्ती घेण्याची काही गरज नाही. जो पर्यंत राहुल गांधी इंडि...

अजित पवार अपघात, डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर सापडला:कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर डेटा पुनर्प्राप्तीसाठी कंपनीकडे मदत

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची चौकशी एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) करत आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या मते, AAIB ने सांगितले आहे की, अपघातादरम्यान वि...

राज्यसभेच्या 7 जागांसाठी 16 मार्चला मतदान:शरद पवारांसह दिग्गजांची मुदत संपणार, पार्थ पवारांची वर्णी लागण्याची शक्यता

देशातील १० राज्यांमधील राज्यसभेच्या ३७ रिक्त होणाऱ्या जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीचे बिगुल वाजवले आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक ७ जागांचा समावेश असून, या जागांसाठी येत्या १६ मार...

अजित पवारांच्या अपघाताचे राजकारण म्हणजे सरणावर पोळी भाजण्याचा प्रकार:रोहित पवारांनी हे धंदे बंद करावे, राधाकृष्ण विखे पाटलांचा घणाघात

अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या दुर्दैवी घटनेवरून सुरू असलेल्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांवर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. कुटुंबियांना मोठे दुःख झाले असताना अशा घ...

पायलटच्या मदतीनेच अजित पवारांचा घातपात:रोहित पवारांचा थेट आरोप, अवाजवी इंधनामुळे स्फोट; विमान अपघातावर नवे प्रश्न

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ झालेल्या विमान दुर्घटनेत निधन झाले. मुंबईहून सभेसाठी निघालेल्या त्यांच्या विमानाने बारामती विमानतळाजवळ येताना अचानक एका बाजूला झुक...

INDIA आघाडीने निवडणूक आली की जागे होऊन फायदा नाही:भविष्यात काँग्रेसचा PM हवा असल्यास आतापासून कामाला लागा- संजय राऊत

निवडणूक आली की इंडिया आघाडी वळवळ करते जिवंत आहे हे दाखवते, असे दाखवून चालणार नाही, राष्ट्रीय प्रश्नांवर आतापासूनच एकत्रित लढा देणे आवश्यक आहे, राहुल गांधींच्या नेतृत्वाची धास्ती सत्ताधाऱ्यांनी घेतल...

सोलापूरच्या महिलांचा प्रश्न...रात्रभर जागल्याने आरोग्यावर परिणाम:कधी सुटका होणार?, जागरण पाण्यासाठी...रात्री 10 पासूनच नळाकडे डाेळे, पहाटेपर्यंत होते धावपळ

हद्दवाढ भागातील कामगारबहुल नगरांमध्ये पाण्यासाठी चक्क जागरणच असते. पाण्याचा दिवस म्हणजे रात्रीची जेवणावळी झाली, की नळाकडे डोळे लावून बसायचे. दिवसभर काम करून थकवा आल्याने डोळा लागला की, पाणी मिळणार ...

संभाजीनगरकरांना नेत्यांचे वचन खोटे; उन्हाळ्यात पाण्यासाठी खेटे:जलशुद्धीकरण केंद्राचे काम अपूर्ण असल्याने 900 मिमी पाइपमधून अपेक्षित उपसा नाही

तहानलेल्या शहराच्या घशाची कोरड पुन्हा या उन्हाळ्यातही कायम राहणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. नवीन 2500 मिमीच्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी या उन्हाळ्यातही शहराला मिळणार नाही, हे वास्तव आहे. त्यामुळ...

मुंबईत धावत्या इलेक्ट्रिक बेस्ट बसला भीषण आग:पश्चिम द्रुतगती महामार्गावरील घटना; प्रवाशांचा जीव थोडक्यात बचावला

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या 'बेस्ट'च्या ताफ्यातील एका इलेक्ट्रिक बसला कांदिवली येथे पश्चिम द्रुतगती महामार्गावर भीषण आग लागल्याची घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. कांदिवलीतील साईधाम मंदिर परि...

मुस्लिम आरक्षणासंदर्भात राज्य सरकारचा मोठा निर्णय:2014 चे शासन निर्णय आणि परिपत्रक अखेर रद्द, 17 फेब्रुवारीपासून नवीन आदेश लागू

राज्यातील विशेष मागास प्रवर्ग-अ (SBC-A) अंतर्गत मुस्लिम समाजाला जात प्रमाणपत्र आणि वैधता प्रमाणपत्र देण्याबाबतचे 2014 चे शासन निर्णय व परिपत्रक राज्य सरकारने अधिकृतपणे रद्द केले आहेत. सामाजिक न्याय...