रिक्षासमोर बैल आल्यामुळे अपघात; दोन जणांचा मृत्यू:नांदेडला माहूर-सारखणी रोडवर घडली दुर्घटना
भरधाव रिक्षासमोर अचानक बैल आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. माहूर-सारखणी रोडवरील लिंबायत फाट्याजवळ बुधवारी रात्रीहा अपघात झाला. माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील प्रवासी ॲपेरिक्षाने (एमएच२६ टी ५३९०) घराकडे निघाले होते. लिंबायत फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर अचानक रिक्षासमोर बैल आल्याने त्याला धडक बसली.त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. त्यात रिक्षातबसलेले छत्रपती गवळी (२६, रा. नखेगाव) यांच्या डोक्याला वछातीला मार लागल्याने त्यांचाजागीच मृत्यू झाला. रेखा जाधव(३३, रा.लखमापूर) यांच्याडोक्याला मार लागल्याने पुढीलउपचारासाठी पुसद येथे हलवले.उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.या अपघातात माधव गवळी (३०)व शैलेश राठोड (१८, रा.लखमापूर) हे गंभीर जखमी झाले.परिसरातील नागरिकांनीअपघातस्थळी धाव घेत जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी छत्रपतीगवळीला मृत घोषित केले, तरजखमी महिलेला पुढीलउपचारासाठी पुसद येथे पाठवले.परिसरातील ग्रामस्थांनी अपघाताचीमाहिती मिळताच घटनास्थळ गाठूनजखमींना मदत केली. घटनेचीमाहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धावघेत मदतकार्य केले. पुढील तपास पोलिस करत आहेत. मोकाट गुरांचा मुद्दा ऐरणीवर या अपघातामुळे रस्त्यावरील मोकाटगुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाआहे. राष्ट्रीय महामार्गालगतफिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे यापुर्वीहीअनेकदा अपघात झाले आहेत.आता पुन्हा दोन जणांचा बळीगेल्याने, प्रशासनाला जाग येईल,अशी अपेक्षा आहे.
भरधाव रिक्षासमोर अचानक बैल आल्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून अपघात झाल्याने दोन जणांचा मृत्यू झाला. माहूर-सारखणी रोडवरील लिंबायत फाट्याजवळ बुधवारी रात्रीहा अपघात झाला. माहूर तालुक्यातील मौजे हिवळणी येथील प्रवासी ॲपेरिक्षाने (एमएच२६ टी ५३९०) घराकडे निघाले होते. लिंबायत फाट्याजवळील पेट्रोल पंपासमोर अचानक रिक्षासमोर बैल आल्याने त्याला धडक बसली.त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. त्यात रिक्षातबसलेले छत्रपती गवळी (२६, रा. नखेगाव) यांच्या डोक्याला वछातीला मार लागल्याने त्यांचाजागीच मृत्यू झाला. रेखा जाधव(३३, रा.लखमापूर) यांच्याडोक्याला मार लागल्याने पुढीलउपचारासाठी पुसद येथे हलवले.उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला.या अपघातात माधव गवळी (३०)व शैलेश राठोड (१८, रा.लखमापूर) हे गंभीर जखमी झाले.परिसरातील नागरिकांनीअपघातस्थळी धाव घेत जखमींना माहूरच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी छत्रपतीगवळीला मृत घोषित केले, तरजखमी महिलेला पुढीलउपचारासाठी पुसद येथे पाठवले.परिसरातील ग्रामस्थांनी अपघाताचीमाहिती मिळताच घटनास्थळ गाठूनजखमींना मदत केली. घटनेचीमाहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे यांनी सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी धावघेत मदतकार्य केले. पुढील तपास पोलिस करत आहेत. मोकाट गुरांचा मुद्दा ऐरणीवर या अपघातामुळे रस्त्यावरील मोकाटगुरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाआहे. राष्ट्रीय महामार्गालगतफिरणाऱ्या मोकाट गुरांमुळे यापुर्वीहीअनेकदा अपघात झाले आहेत.आता पुन्हा दोन जणांचा बळीगेल्याने, प्रशासनाला जाग येईल,अशी अपेक्षा आहे.