Category: marathi

मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू

मुंबईत पुन्हा ‘हिट अँड रन’:मुलुंडमध्ये भरधाव वेगात असलेल्या बीएमडब्ल्यूच्या धडकेत गणेश मंडळाच्या स्वयंसेवकाचा मृत्यू

गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. 7 सप्टेंबरच्या पहाटे मुलुंडमध्ये रस्त्याच्या कडेला बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन स्वयंसेवकांना एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. गव्हाणपाडा परिसरातील आकृती टॉवरजवळ पहाटे 4 वाजता हा अपघात झाला, त्यावेळी प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे स्वयंसेवक ‘मुलुंडचा राजा’ या सुप्रसिद्ध गणेश मंडळाची सजावट करत होते. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पस हॉटेलपासून मुलुंड पूर्व-पश्चिम पुलाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या बीएमडब्ल्यूने मंडपाजवळ उभ्या असलेल्या दोघांनाही धडक दिली. अपघातग्रस्तांना पाहण्यासाठी देखील चालक थांबला नाही आणि घटनास्थळावरून मुलुंड पश्चिमेकडे निघून गेला. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला आहे. या धडकेत प्रीतम थोरात यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रसाद पाटील गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर काही वेळातच स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि चालक व वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. रहिवासी आणि सहकारी मंडळ सदस्यांनी या घटनेबद्दल शोक आणि दुःख व्यक्त केले असून, चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळावरून पळून जाण्याऱ्या कारच चालकाला पकडण्यासाठी मुलुंड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​गणेशोत्सवाची तयारी करणाऱ्या दोन गणेश भक्तांना भरधाव कारने धडक दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई परिसरात घडला. या अपघातात एका गणेश भक्ताचा जागीच मृत्यू झाला असून दुसरा गणेश भक्त गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पुण्यामध्ये झालेले हिट अँड रन प्रकरण ताजे असतानाच आता मुंबईमध्ये देखील हा दुसरा प्रकार घडल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून कार चालकाचा शोध घेण्यात येत आहे. 7 सप्टेंबरच्या पहाटे मुलुंडमध्ये रस्त्याच्या कडेला बॅनर लावणाऱ्या गणेश मंडळाच्या दोन स्वयंसेवकांना एका वेगवान बीएमडब्ल्यू कारने धडक दिली. त्यात एकाचा मृत्यू झाला आणि दुसरा गंभीर जखमी झाला. गव्हाणपाडा परिसरातील आकृती टॉवरजवळ पहाटे 4 वाजता हा अपघात झाला, त्यावेळी प्रीतम थोरात आणि प्रसाद पाटील हे स्वयंसेवक ‘मुलुंडचा राजा’ या सुप्रसिद्ध गणेश मंडळाची सजावट करत होते. साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅम्पस हॉटेलपासून मुलुंड पूर्व-पश्चिम पुलाच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या बीएमडब्ल्यूने मंडपाजवळ उभ्या असलेल्या दोघांनाही धडक दिली. अपघातग्रस्तांना पाहण्यासाठी देखील चालक थांबला नाही आणि घटनास्थळावरून मुलुंड पश्चिमेकडे निघून गेला. त्यामुळे प्रत्यक्षदर्शींनी संताप व्यक्त केला आहे. या धडकेत प्रीतम थोरात यांचा जागीच मृत्यू झाला, तर प्रसाद पाटील गंभीर जखमी झाल्याने त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जेथे त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर काही वेळातच स्थानिक अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आणि चालक व वाहनाचा शोध घेण्यासाठी तपास सुरू केला आहे. रहिवासी आणि सहकारी मंडळ सदस्यांनी या घटनेबद्दल शोक आणि दुःख व्यक्त केले असून, चालकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. घटनास्थळावरून पळून जाण्याऱ्या कारच चालकाला पकडण्यासाठी मुलुंड पोलिसांनी शोधमोहीम सुरू केली आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा… श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी

श्रींच्या आगमनाला जोरदार पावसाची हजेरी:रायगड, पुणे, साताऱ्याला ऑरेंज तर संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेडला यलो अलर्ट जारी

सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आज कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्हा तसेच पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी विजांच्या डकडाटासह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात लागूनच 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओडिसा आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर दिसून येईल, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढतात सुरू असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…

​सर्वांच्या लाडक्या बाप्पाचे आज देशभरात आगमन होत आहे. बाप्पाच्या आगमनाला आज महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. महाराष्ट्रातील सर्वच धरणे जवळपास भरली असल्याचे दिसून येत आहे. त्यात आज पुन्हा पाऊस दमदार हजेरी लावण्याची शक्यता हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने महाराष्ट्रात पावसाला पोषक हवामान तयार झाले आहे. त्यामुळे आज कोकण आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाच्या वतीने देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलेल्या इशाऱ्यानुसार रायगड जिल्हा तसेच पुणे, सातारा या जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. उर्वरित कोकण, विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी विजांच्या डकडाटासह पावसाची शक्‍यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात लागूनच 7.6 किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे ओडिसा आणि दक्षिण पश्चिम बंगालच्या किनाऱ्याकडे येताना ही प्रणाली आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील काही भागांवर दिसून येईल, असा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे राज्याच्या कमाल तापमानात चढतात सुरू असल्याचे दिसून येत आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार रायगड, पुणे, सातारा या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांना देखील पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यातील इतरही महत्त्वाच्या बातम्या वाचा… खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून ही टीका केली आहे. पूर्ण बातमी वाचा…  

खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल

खोकेशाहीत मिंधे सरकारचे विघ्न घालवण्यासाठी विघ्नेश्वराचरणी प्रार्थना:प्रजेला कंबर कसावीच लागेल; ठाकरे गटाचा हल्लाबोल

एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर हे विघ्न घालवण्यासाठी ठाकरे गटाने गणरायाला साकडे घातले आहे. गणनायका, महाराष्ट्रावरील हे विघ्न घालवण्यासाठी मराठी माणसाला शौर्य दे, तेज दे, शक्ती दे…! अशी प्रार्थना त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून केली आहे. सामनाधील अग्रलेख देखील वाचा…. विघ्नहर्त्या गणरायाचा, महाराष्ट्राच्या सर्वात लाडक्या दैवताचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. घरादारांवर पिंवा पुटुंबावरच नव्हे, तर पृथ्वीतलावर आलेल्या पुठल्याही विघ्नाचे हरण करणारी देवता म्हणून मराठी माणसाला इतर पुठल्याही देवतांपेक्षा विघ्नहर्त्या गणरायाचा अंमळ अधिकच लळा आहे. संकटकाळात रक्षण करण्यासाठी धावा केला जातो तो गणरायाचाच. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव काहीसा खासच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, वाडी-तांड्यांपासून शहरांपर्यंत, एवढेच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱयात जिथे पुठे मराठी माणूस असेल त्या प्रत्येक घरात आज गणरायाचे आगमन होईल. मराठी जनामनांत उत्साहाचे उधाण आणणारा गणेशोत्सव म्हणजे चैतन्य व मांगल्याचाच उत्सव. घरोघरी पारंपरिक पद्धतीने आकर्षक सजावट व आरास करून श्री गणेशास विधिवत स्थानापन्न केले जाईल. त्यापाठोपाठ ढोलताशांचा गजर आणि वाजतगाजत, धूमधडाक्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीही मिरवणुकीने केंडॉलमध्ये आणून श्रद्धापूर्वक विराजमान केल्या जातील. महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी संकटे निर्माण करून ठेवली, त्यासाठी गणरायाला प्रार्थना गणरायाच्या स्थापनेसाठी आठ-पंधरा दिवसांपासून सुरू असलेली पूर्वतयारी, उत्साहाने सुरू असलेली लगबग गणरायाच्या आगमनानंतर थांबेल आणि लगेचच देखावे व इतर उपक्रमांच्या तयारीसाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होईल. घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 17 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 11 दिवस गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या कोडकौतुकाचा स्वीकार करतील. श्री गणेशाच्या आगमनाबरोबरच गौरींच्या स्वागताचीही धांदल सुरू झाली आहे. बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. शुद्धतेने भारावलेल्या या वातावरणात सर्वत्रच पुढील 11 दिवस हर्षोल्हास आणि चैतन्याचा संचार सुरू राहील. विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची देवता व चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्रीगणेशाचे अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच; पण दुःख दूर करणारा, संकटांपासून वाचवणारा, अरिष्ट दूर करणारा विघ्नहर्ता म्हणून भक्तांच्या मनात गणरायाचे म्हणून एक अढळ स्थान आहे. त्यामुळे देशातील व महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी जी संकटे महाराष्ट्रासमोर, देशासमोर व जनतेसमोर निर्माण करून ठेवली ती दूर करायची तर गणरायालाच प्रार्थना करावी लागेल. कपट, विश्वासघात, कारस्थाने, गद्दारी, खोके, ब्लॅकमेलिंग या शब्दांना सोन्याचे दिवस आले देशाची संपूर्ण संपत्ती निवडक दोन-चार लोकांच्या हातात केंद्रित होत आहे. त्याच त्या श्रीमंतांच्या घरांवर सोन्याची कौले चढवली जात आहेत आणि 80 कोटी गरीबांना मोफत धान्य वाटप करून त्यांच्यावर मोठेच उपकार करीत असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेतकऱयांपासून विद्यार्थ्यांपर्यंत आत्महत्यांचे जागतिक विक्रम देशात व महाराष्ट्रात नोंदवले जात आहेत. लोकशाहीचे पुनः पुन्हा मुडदे पाडून राज्यातील सरकारे उलथवली जात आहेत. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ ही घोषणा हवेत विरली आहे व खाण्यासाठी पुप्रसिद्ध ठरवलेल्या भ्रष्टाचाराच्या तमाम प्रतीकांना सत्तापक्षात आणून सत्ताधारी मानाचे पान देत आहेत. कपट, विश्वासघात, कारस्थाने, गद्दारी, खोके, ब्लॅकमेलिंग या शब्दांना सोन्याचे दिवस आले आहेत. पूर्वी पाकिस्तान हा एकच शत्रू देशाच्या वाईटावर टपला होता. मात्र आता चीननेही घुसखोरी करून हिंदुस्थानच्या मोठ्या भूभागाचा लचका तोडला आहे. 370 हटल्यानंतरही जम्मू-कश्मीरात दहशतवाद्यांचे थैमान व रक्तरंजित हत्याकांडे सुरूच आहेत. संकटे अनेक आहेत. मागच्या आठवडय़ात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. पावसाच्या हाहाकारात शेतकरी बरबाद झाले तरी खोक्यांच्या जोरावर महाराष्ट्रात राजकीय गद्दारीचे पीक मात्र जोमात आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतच भ्रष्टाचाराची माती खाल्ली महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून मराठी तरुणांच्या नोकऱयांवर दरोडे घातले जात आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतच भ्रष्टाचाराची माती खाल्ली जात आहे. कोट्यवधींच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपतींचा सिंधुदुर्गातील राजकोटवरील पुतळा कोसळला, छिन्नविच्छिन्न झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या राजाची विटंबना उघडय़ा डोळय़ांनी बघावी लागली. एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. गणनायका, महाराष्ट्रावरील हे विघ्न घालवण्यासाठी मराठी माणसाला शौर्य दे, तेज दे, शक्ती दे…!

​एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. असे म्हणत उद्धव ठाकरे गटाने राज्यातील महायुती सरकारवर निशाणा साधला आहे. इतकेच नाही तर हे विघ्न घालवण्यासाठी ठाकरे गटाने गणरायाला साकडे घातले आहे. गणनायका, महाराष्ट्रावरील हे विघ्न घालवण्यासाठी मराठी माणसाला शौर्य दे, तेज दे, शक्ती दे…! अशी प्रार्थना त्यांनी मुखपत्र असलेल्या सामनाच्या माध्यमातून केली आहे. सामनाधील अग्रलेख देखील वाचा…. विघ्नहर्त्या गणरायाचा, महाराष्ट्राच्या सर्वात लाडक्या दैवताचा उत्सव आजपासून सुरू होत आहे. घरादारांवर पिंवा पुटुंबावरच नव्हे, तर पृथ्वीतलावर आलेल्या पुठल्याही विघ्नाचे हरण करणारी देवता म्हणून मराठी माणसाला इतर पुठल्याही देवतांपेक्षा विघ्नहर्त्या गणरायाचा अंमळ अधिकच लळा आहे. संकटकाळात रक्षण करण्यासाठी धावा केला जातो तो गणरायाचाच. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव काहीसा खासच आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, वाडी-तांड्यांपासून शहरांपर्यंत, एवढेच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱयात जिथे पुठे मराठी माणूस असेल त्या प्रत्येक घरात आज गणरायाचे आगमन होईल. मराठी जनामनांत उत्साहाचे उधाण आणणारा गणेशोत्सव म्हणजे चैतन्य व मांगल्याचाच उत्सव. घरोघरी पारंपरिक पद्धतीने आकर्षक सजावट व आरास करून श्री गणेशास विधिवत स्थानापन्न केले जाईल. त्यापाठोपाठ ढोलताशांचा गजर आणि वाजतगाजत, धूमधडाक्यात सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशमूर्तीही मिरवणुकीने केंडॉलमध्ये आणून श्रद्धापूर्वक विराजमान केल्या जातील. महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी संकटे निर्माण करून ठेवली, त्यासाठी गणरायाला प्रार्थना गणरायाच्या स्थापनेसाठी आठ-पंधरा दिवसांपासून सुरू असलेली पूर्वतयारी, उत्साहाने सुरू असलेली लगबग गणरायाच्या आगमनानंतर थांबेल आणि लगेचच देखावे व इतर उपक्रमांच्या तयारीसाठी गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची धावपळ सुरू होईल. घराघरांत आणि सार्वजनिक मंडळांच्या मंडपांमध्ये गणेशमूर्तींची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर 17 सप्टेंबरपर्यंत म्हणजे 11 दिवस गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या कोडकौतुकाचा स्वीकार करतील. श्री गणेशाच्या आगमनाबरोबरच गौरींच्या स्वागताचीही धांदल सुरू झाली आहे. बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. शुद्धतेने भारावलेल्या या वातावरणात सर्वत्रच पुढील 11 दिवस हर्षोल्हास आणि चैतन्याचा संचार सुरू राहील. विद्येची, बुद्धीची, ज्ञानाची देवता व चौसष्ट कलांचा अधिपती म्हणून श्रीगणेशाचे अनन्यसाधारण महत्त्व तर आहेच; पण दुःख दूर करणारा, संकटांपासून वाचवणारा, अरिष्ट दूर करणारा विघ्नहर्ता म्हणून भक्तांच्या मनात गणरायाचे म्हणून एक अढळ स्थान आहे. त्यामुळे देशातील व महाराष्ट्रातील शासनकर्त्यांनी जी संकटे महाराष्ट्रासमोर, देशासमोर व जनतेसमोर निर्माण करून ठेवली ती दूर करायची तर गणरायालाच प्रार्थना करावी लागेल. कपट, विश्वासघात, कारस्थाने, गद्दारी, खोके, ब्लॅकमेलिंग या शब्दांना सोन्याचे दिवस आले देशाची संपूर्ण संपत्ती निवडक दोन-चार लोकांच्या हातात केंद्रित होत आहे. त्याच त्या श्रीमंतांच्या घरांवर सोन्याची कौले चढवली जात आहेत आणि 80 कोटी गरीबांना मोफत धान्य वाटप करून त्यांच्यावर मोठेच उपकार करीत असल्याचे सरकारकडून भासवले जात आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. शेतकऱयांपासून विद्यार्थ्यांपर्यंत आत्महत्यांचे जागतिक विक्रम देशात व महाराष्ट्रात नोंदवले जात आहेत. लोकशाहीचे पुनः पुन्हा मुडदे पाडून राज्यातील सरकारे उलथवली जात आहेत. ‘ना खाऊंगा ना खाने दूंगा’ ही घोषणा हवेत विरली आहे व खाण्यासाठी पुप्रसिद्ध ठरवलेल्या भ्रष्टाचाराच्या तमाम प्रतीकांना सत्तापक्षात आणून सत्ताधारी मानाचे पान देत आहेत. कपट, विश्वासघात, कारस्थाने, गद्दारी, खोके, ब्लॅकमेलिंग या शब्दांना सोन्याचे दिवस आले आहेत. पूर्वी पाकिस्तान हा एकच शत्रू देशाच्या वाईटावर टपला होता. मात्र आता चीननेही घुसखोरी करून हिंदुस्थानच्या मोठ्या भूभागाचा लचका तोडला आहे. 370 हटल्यानंतरही जम्मू-कश्मीरात दहशतवाद्यांचे थैमान व रक्तरंजित हत्याकांडे सुरूच आहेत. संकटे अनेक आहेत. मागच्या आठवडय़ात अतिवृष्टीमुळे मराठवाडा, विदर्भ व उत्तर महाराष्ट्रात लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली. पावसाच्या हाहाकारात शेतकरी बरबाद झाले तरी खोक्यांच्या जोरावर महाराष्ट्रात राजकीय गद्दारीचे पीक मात्र जोमात आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतच भ्रष्टाचाराची माती खाल्ली महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवून मराठी तरुणांच्या नोकऱयांवर दरोडे घातले जात आहेत. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीतच भ्रष्टाचाराची माती खाल्ली जात आहे. कोट्यवधींच्या भ्रष्टाचारामुळे छत्रपतींचा सिंधुदुर्गातील राजकोटवरील पुतळा कोसळला, छिन्नविच्छिन्न झाला आणि महाराष्ट्राच्या जनतेला आपल्या राजाची विटंबना उघडय़ा डोळय़ांनी बघावी लागली. एकीकडे भ्रष्टाचार आणि दुसरीकडे बदलापूरसारख्या अत्याचार, अनाचाराच्या घटनांनी महाराष्ट्र गांजला आहे. गणेशोत्सवात या ज्वलंत विषयांवर गणेश मंडळांनी जागर घडवायला हवा. या सर्व पार्श्वभूमीवर येत्या दोनेक महिन्यांत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. तीन महिन्यांपूर्वी केंद्रातील विघ्न घालवण्याची नामी संधी थोडक्यात हुकली. तथापि, महाराष्ट्रावर आलेले गद्दारीचे संकट व खोकेशाहीतून आलेले मिंधे सरकारचे विघ्न कायमचे घालवण्यासाठी महाराष्ट्राच्या प्रजेला पुन्हा एकदा एकजुटीने कंबर कसावीच लागेल. गणनायका, महाराष्ट्रावरील हे विघ्न घालवण्यासाठी मराठी माणसाला शौर्य दे, तेज दे, शक्ती दे…!  

दिव्य मराठी अपडेट्स:जंतरमंतरवरील आंदोलन हे खेळाडूंचे नसून काँग्रेसचे आंदोलन असल्याची बाब आता खरी ठरली- ब्रिजभूषण शरण सिंह

दिव्य मराठी अपडेट्स:जंतरमंतरवरील आंदोलन हे खेळाडूंचे नसून काँग्रेसचे आंदोलन असल्याची बाब आता खरी ठरली- ब्रिजभूषण शरण सिंह

नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स जंतरमंतरवरील आंदोलनात काँग्रेसचा होता हे आता सिद्ध झाले – ब्रिजभूषण शरण सिंह नवी दिल्ली – विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल, WFI चे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “18 जानेवारी 2023 रोजी जंतरमंतरवर आंदोलन सुरू झाले तेव्हा मी म्हणालो होतो की हे खेळाडूंचे आंदोलन नाही, यामागे काँग्रेस आहे. विशेषत: भूपिंदर हुड्डा, दीपेंद्र हुड्डा, प्रियंका, राहुल, हे काँग्रेसचे आंदोलन आहे आणि आज ही गोष्ट खरी ठरली आहे. या संपूर्ण आंदोलनात काँग्रेसचा सहभाग होता आणि त्यात भूपिंदर हुड्डा आघाडीवर होते. त्या आय ड्रॉपचा दावा अनैतिक अन् चुकीचा नवी दिल्ली – चष्मा हटण्यासाठी आय ड्रॉपच्या मंजुरीच्या दाव्यावर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कंपनीकडून उत्तर मागितले आहे. डीसीजीआयच्या अधिकृत सूत्राने सांगितले की, कंपनीने केलेले दावे अनैतिक व चुकीचे आहेत. हे औषध एन्टॉड फार्मास्युटिकल्सद्वारे निर्मित आहे. पुण्यात त्रिशूळ रथातून मंडईच्या गणपतीची मिरवणूक पुणे – फुलांनी सजलेल्या भव्य त्रिशूळ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. सकाळी 10 वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. नांदेडमधील किनवटला रात्रीच्या‎गस्तीत पकडला 13 लाखांचा गुटखा‎ नांदेड – रात्रीच्या गस्तीदरम्यान किनवट शहरातील‎बसस्थानक रोडवर बोलेरो वाहनानातून 13 लाखांचा‎गुटखा पोलिसांनी पकडला. गुप्त माहितीवरून‎पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहन (एम.एच. 26 /‎सी.एच. 1443) थांबवून चौकशी केली. त्यामध्ये‎गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. हे वाहन‎थांबवून चौकशी केली असता शेख वसीम शेख रजाक‎(रा. हिमायतनगर) हा वाहनात प्रतिबंधीत केलेला,‎विविध कंपन्यांचा गुटखा नेत असल्याचे आढळले.‎जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 13 लाख 38 हजार‎रूपये आहे. तसेच 7 लाखांचे वाहन असा एकूण 20 ‎लाख 38 जार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.‎

​नमस्कार, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यासह देश-विदेशातील सर्वच घडामोडींचे अपडेट्स आणि विश्वासार्ह बातम्या येथे मिळतील केवळ एका क्लिकवर… मोठ्या बातम्यांपूर्वी, आजच्या ज्या महत्त्वाच्या घटनांवर आमचे लक्ष असेल त्या देखील पहा…. अपडेट्स जंतरमंतरवरील आंदोलनात काँग्रेसचा होता हे आता सिद्ध झाले – ब्रिजभूषण शरण सिंह नवी दिल्ली – विनेश फोगट आणि बजरंग पुनिया यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याबद्दल, WFI चे माजी अध्यक्ष आणि भाजप नेते ब्रिजभूषण शरण सिंह यांनी टीका केली आहे. ते म्हणाले की, “18 जानेवारी 2023 रोजी जंतरमंतरवर आंदोलन सुरू झाले तेव्हा मी म्हणालो होतो की हे खेळाडूंचे आंदोलन नाही, यामागे काँग्रेस आहे. विशेषत: भूपिंदर हुड्डा, दीपेंद्र हुड्डा, प्रियंका, राहुल, हे काँग्रेसचे आंदोलन आहे आणि आज ही गोष्ट खरी ठरली आहे. या संपूर्ण आंदोलनात काँग्रेसचा सहभाग होता आणि त्यात भूपिंदर हुड्डा आघाडीवर होते. त्या आय ड्रॉपचा दावा अनैतिक अन् चुकीचा नवी दिल्ली – चष्मा हटण्यासाठी आय ड्रॉपच्या मंजुरीच्या दाव्यावर ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने (डीसीजीआय) कंपनीकडून उत्तर मागितले आहे. डीसीजीआयच्या अधिकृत सूत्राने सांगितले की, कंपनीने केलेले दावे अनैतिक व चुकीचे आहेत. हे औषध एन्टॉड फार्मास्युटिकल्सद्वारे निर्मित आहे. पुण्यात त्रिशूळ रथातून मंडईच्या गणपतीची मिरवणूक पुणे – फुलांनी सजलेल्या भव्य त्रिशूळ रथातून अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाची आगमन मिरवणूक निघणार आहे. सकाळी 10 वाजता आगमन मिरवणुकीची सुरुवात होईल. गणेशाची प्राणप्रतिष्ठापना दुपारी 12 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या हस्ते होणार आहे. नांदेडमधील किनवटला रात्रीच्या‎गस्तीत पकडला 13 लाखांचा गुटखा‎ नांदेड – रात्रीच्या गस्तीदरम्यान किनवट शहरातील‎बसस्थानक रोडवर बोलेरो वाहनानातून 13 लाखांचा‎गुटखा पोलिसांनी पकडला. गुप्त माहितीवरून‎पोलिसांनी बोलेरो पिकअप वाहन (एम.एच. 26 /‎सी.एच. 1443) थांबवून चौकशी केली. त्यामध्ये‎गुटखा असल्याची माहिती मिळाली होती. हे वाहन‎थांबवून चौकशी केली असता शेख वसीम शेख रजाक‎(रा. हिमायतनगर) हा वाहनात प्रतिबंधीत केलेला,‎विविध कंपन्यांचा गुटखा नेत असल्याचे आढळले.‎जप्त केलेल्या गुटख्याची किंमत 13 लाख 38 हजार‎रूपये आहे. तसेच 7 लाखांचे वाहन असा एकूण 20 ‎लाख 38 जार रूपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.‎  

दापोलीत पुतण्या काकाच्या विरोधात:रामदास कदमांच्या विरोधात अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात

दापोलीत पुतण्या काकाच्या विरोधात:रामदास कदमांच्या विरोधात अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात

शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आता काका पुतणे यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. अनिकेत कदम म्हणाले, गेल्या तीन वर्षात आमच्यावर इन्कम टॅक्सची धाड, ईडीची धाड पडली. साई रिसॉर्ट प्रकरण कौटुंबिक वादातून झाले आहे. आम्ही खूप सहन केले आहे. जिल्हाध्यक्ष संजय कदम यांना आता निवडून आणायचा निर्धार आम्ही केला आहे. आमच्यासाठी ते ठामपणे उभे राहिले, आता आमचे कर्तव्य आहे त्यांना निवडून आणायचे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर बोलताना अनिकेत कदम म्हणाले, ते माझे मोठे काका आहेत. त्यांचा मला आदर आहे. पण प्रत्येकाची विचार मांडायची भूमिका वेगळी असते. त्या हिशोबाने आम्ही काम करणार. राजकारणात सक्रिय होण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मी एक व्यावसायिक आहे. मला चांगली माणसं आपल्या क्षेत्रात हवी असतात. आता या क्षेत्रात राजकारण झाले आहे. प्रत्येकाची एक सुरुवात असते. जशी योगेशदादाची पण सुरुवात होती तशी आज माझी राजकारणात सुरुवात आहे. आमदार तालुक्याचा प्रमुख असतो त्या हिशोबाने तालुक्यात चांगली कामे झाली पाहिजेत या दृष्टीने आम्ही विचार करू. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उद्योजक सदानंद कदम यांचे पुत्र अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अनिकेत कदम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. महाराष्ट्रातील राजकारणात आता हा चौथा काका पुतण्या संघर्ष असणार आहे. यापूर्वी मुंडे काका-पुतण्या, ठाकरे काका-पुतण्या, पवार काका-पुतण्या असे संघर्ष महाराष्ट्राने पहिले आहेत. त्यात आता कदम काका-पुतण्या संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे.

​शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांचे पुतणे अनिकेत कदम यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत दापोली मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना त्यांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे आता काका पुतणे यांच्यातील संघर्ष महाराष्ट्राला बघायला मिळणार आहे. अनिकेत कदम म्हणाले, गेल्या तीन वर्षात आमच्यावर इन्कम टॅक्सची धाड, ईडीची धाड पडली. साई रिसॉर्ट प्रकरण कौटुंबिक वादातून झाले आहे. आम्ही खूप सहन केले आहे. जिल्हाध्यक्ष संजय कदम यांना आता निवडून आणायचा निर्धार आम्ही केला आहे. आमच्यासाठी ते ठामपणे उभे राहिले, आता आमचे कर्तव्य आहे त्यांना निवडून आणायचे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांच्यावर बोलताना अनिकेत कदम म्हणाले, ते माझे मोठे काका आहेत. त्यांचा मला आदर आहे. पण प्रत्येकाची विचार मांडायची भूमिका वेगळी असते. त्या हिशोबाने आम्ही काम करणार. राजकारणात सक्रिय होण्याबद्दल बोलताना ते म्हणाले, मी एक व्यावसायिक आहे. मला चांगली माणसं आपल्या क्षेत्रात हवी असतात. आता या क्षेत्रात राजकारण झाले आहे. प्रत्येकाची एक सुरुवात असते. जशी योगेशदादाची पण सुरुवात होती तशी आज माझी राजकारणात सुरुवात आहे. आमदार तालुक्याचा प्रमुख असतो त्या हिशोबाने तालुक्यात चांगली कामे झाली पाहिजेत या दृष्टीने आम्ही विचार करू. रामदास कदम यांचे पुत्र योगेश कदम दापोली मतदारसंघातून निवडणुकीसाठी उभे राहणार आहेत. त्यांना आव्हान देण्यासाठी त्यांचा सख्खा चुलत भाऊ अनिकेत कदम निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. उद्योजक सदानंद कदम यांचे पुत्र अनिकेत कदम यांनी ठाकरे गटाचे उमेदवार संजय कदम यांना पाठिंबा जाहीर केला आहे. अनिकेत कदम यांनी काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली होती. महाराष्ट्रातील राजकारणात आता हा चौथा काका पुतण्या संघर्ष असणार आहे. यापूर्वी मुंडे काका-पुतण्या, ठाकरे काका-पुतण्या, पवार काका-पुतण्या असे संघर्ष महाराष्ट्राने पहिले आहेत. त्यात आता कदम काका-पुतण्या संघर्ष आगामी विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे.  

मनोज जरांगे पाटलांचा आरोप:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न

मनोज जरांगे पाटलांचा आरोप:उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा मराठ्यांमध्ये फुट पाडण्याचा प्रयत्न

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार राजेंद्र राऊतांच्या माध्यमातुन मराठ्यांमध्ये फुट पाडण्याची खेळी करत आहेत, असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांची ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजास आरक्षण दिले तर आम्ही राजकारण करणार नाही. पण जर आरक्षण दिले नाही तर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी तेलगाव येथे आयोजित घोंगडी बैठकीत बोलताना दिला. भर पावसात झालेल्या या बैठकीस सभेचे रूप आले होते. मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून अविरत आंदोलन करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. शुक्रवारी माजलगाव विधानसभा मतदार संघातील तेलगाव ता.धारूर येथे दुसर्‍या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित हजारो समाज बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजास ओबीसीतमधून आरक्षण मिळावे. यासाठी गेल्या वर्षेभरापासुन आपण लढत असून, सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकत्रित आला असून, यातून मराठ्यांनी आपली एकजुट दाखवून दिली आहे. आपल्याला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपली एकजुट अशीच कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मला राजकारणाची अथवा निवडणुकीची लालसा नाही. मला फक्त माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्याच्या लेकरांना आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठीच माझा लढा असल्याचे जरांगे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजात फुट पाडण्याची खेळी खेळत आहेत. मात्र मराठा समाज त्यांची ही खेळी ओळखून आहे. आमदार राऊत यांनी ही आपली पोपटपंची जास्त करू नये, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, राउतांचा समाचार घेण्यासाठी व त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण लवकरच बार्शीत सभा घेणार आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने सावध भूमिका घेत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या मागेपुढे करू नका. आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार करा. जो आपल्याला आरक्षण देईल, तोच आपला. हे लक्षात ठेवा असे जरांगे म्हणाले. सकाळी ११ वा सुरू होणारी घोंगडी बैठक दुपारी तीन वाजता चालू झाली. ही बैठक असली तरी देखील उपस्थित जनसमुदाय पाहता ही एक मोठी सभाच झाल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. या बैठकीस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तेलगाव पासून ते बैठकस्थळ अशी ३ किमी रॅली मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक धारूर रोडवरील जिजाऊ मंगल कार्यालयात आयोजित केली होती. यासाठी जरांगे पाटील यांची तेलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका ते जिजाऊ मंगल कार्यालयात, अशी तीन किमी रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी पाटील यांचे महिलांनी औक्षण केले. बैठक चालू होण्याक्षणीच पावसाची हजेरी मनोज जरांगे पाटील हे बैठक स्थळी येताच पावसाला सुरूवात झाली. अशा भर पावसात मनोज जरांगे पाटील पायी चालत आले. प्रथम मंगल कार्यालय आवारात व्यासपीठ उभारण्यात आले होते. परंतु पावसामुळे नंतर मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली.

​उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आमदार राजेंद्र राऊतांच्या माध्यमातुन मराठ्यांमध्ये फुट पाडण्याची खेळी करत आहेत, असा आरोप मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. तसेच त्यांची ही खेळी महाराष्ट्रातील मराठे यशस्वी होऊ देणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे. मराठा समाजास आरक्षण दिले तर आम्ही राजकारण करणार नाही. पण जर आरक्षण दिले नाही तर आम्हाला विचार करावा लागेल, असा इशारा सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी तेलगाव येथे आयोजित घोंगडी बैठकीत बोलताना दिला. भर पावसात झालेल्या या बैठकीस सभेचे रूप आले होते. मराठा आरक्षणासाठी गेल्या वर्षभरापासून अविरत आंदोलन करत असलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी घोंगडी बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला. शुक्रवारी माजलगाव विधानसभा मतदार संघातील तेलगाव ता.धारूर येथे दुसर्‍या घोंगडी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित हजारो समाज बांधवांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजास ओबीसीतमधून आरक्षण मिळावे. यासाठी गेल्या वर्षेभरापासुन आपण लढत असून, सरकार आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर महाराष्ट्रातील सर्व मराठा समाज एकत्रित आला असून, यातून मराठ्यांनी आपली एकजुट दाखवून दिली आहे. आपल्याला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आपली एकजुट अशीच कायम ठेवा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, मला राजकारणाची अथवा निवडणुकीची लालसा नाही. मला फक्त माझ्या गोरगरीब मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यायचे आहे. मराठ्याच्या लेकरांना आरक्षण द्यायचे आहे. त्यासाठीच माझा लढा असल्याचे जरांगे म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील मराठा समाजात फुट पाडण्याची खेळी खेळत आहेत. मात्र मराठा समाज त्यांची ही खेळी ओळखून आहे. आमदार राऊत यांनी ही आपली पोपटपंची जास्त करू नये, असा इशारा जरांगे पाटलांनी दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले, राउतांचा समाचार घेण्यासाठी व त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी आपण लवकरच बार्शीत सभा घेणार आहोत. येत्या विधानसभा निवडणुकीत मराठा समाजाने सावध भूमिका घेत कोणत्याही राजकीय नेत्यांच्या मागेपुढे करू नका. आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार करा. जो आपल्याला आरक्षण देईल, तोच आपला. हे लक्षात ठेवा असे जरांगे म्हणाले. सकाळी ११ वा सुरू होणारी घोंगडी बैठक दुपारी तीन वाजता चालू झाली. ही बैठक असली तरी देखील उपस्थित जनसमुदाय पाहता ही एक मोठी सभाच झाल्यासारखे चित्र निर्माण झाले होते. या बैठकीस हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. तेलगाव पासून ते बैठकस्थळ अशी ३ किमी रॅली मनोज जरांगे पाटील यांची घोंगडी बैठक धारूर रोडवरील जिजाऊ मंगल कार्यालयात आयोजित केली होती. यासाठी जरांगे पाटील यांची तेलगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौका ते जिजाऊ मंगल कार्यालयात, अशी तीन किमी रॅली काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी पाटील यांचे महिलांनी औक्षण केले. बैठक चालू होण्याक्षणीच पावसाची हजेरी मनोज जरांगे पाटील हे बैठक स्थळी येताच पावसाला सुरूवात झाली. अशा भर पावसात मनोज जरांगे पाटील पायी चालत आले. प्रथम मंगल कार्यालय आवारात व्यासपीठ उभारण्यात आले होते. परंतु पावसामुळे नंतर मंगल कार्यालयात बैठक घेण्यात आली.  

आमदार प्रशांत बंब यांनी धरला गाण्यावर ठेका:कार्यकर्ता मेळाव्यात तुफान डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

आमदार प्रशांत बंब यांनी धरला गाण्यावर ठेका:कार्यकर्ता मेळाव्यात तुफान डान्स; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. गुरुवारी रात्री म्हैसमाळ येथे कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी स्टेजवर जाऊन दिलखुलासपणे चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. गुरुवारी म्हैसमाळ येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 2 पासून रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. सायंकाळी 7 पासून येथे ऑर्केस्ट्रा सुरू केला होता. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी स्टेजवर जाऊन ‘खाई के पान बनारस वाला’ या गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. त्यांचा डान्स बघून उपस्थित सर्वच कार्यकर्ते अवाक झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर टीका केली होती. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, तालुक्यात चिखलमय रस्त्यातून बैलगाडीतून मृतदेह नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांना शेतकरी व मतदारसंघातील जनतेचे काही देणे घेणे नसल्याचा आरोप कृष्णा डोणगावकर, किरण डोणगावकर, विलास चव्हाण, यांनी गुरुवारी खुळताबाद तहसील कार्यालयात केलेल्या निदर्शनात केला होता. यानंतर आता प्रशांत बंब यांच्या डान्सच्या व्हिडिओने मतदारसंघात त्यांच्याविषयी आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ही पण बातमी वाचा भाजप आमदाराचा गौतमी पाटीलसोबत डान्स:ओल्या दुष्काळात लोक वाऱ्यावर, मनाची तरी लाज ठेवा; काँग्रेसचा हल्लाबोल भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्यासोबत ठेका धरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. धुर्वे हे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना धुर्वे हे नाच-गाण्यात दंग असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. वाचा सविस्तर बातमी…

​छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर-खुलताबाद मतदारसंघाचे भाजप पक्षाचे आमदार प्रशांत बंब यांच्या डान्सचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. गुरुवारी रात्री म्हैसमाळ येथे कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी स्टेजवर जाऊन दिलखुलासपणे चित्रपटातील गाण्यावर डान्स केला आहे. याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहे. गुरुवारी म्हैसमाळ येथे कार्यकर्त्यांचा स्नेहमिलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. दुपारी 2 पासून रात्री 12 वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. सायंकाळी 7 पासून येथे ऑर्केस्ट्रा सुरू केला होता. यावेळी आमदार प्रशांत बंब यांनी स्टेजवर जाऊन ‘खाई के पान बनारस वाला’ या गाण्यावर चांगलाच ठेका धरला होता. त्यांचा डान्स बघून उपस्थित सर्वच कार्यकर्ते अवाक झाले होते. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमदार प्रशांत बंब यांच्यावर टीका केली होती. अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले, तालुक्यात चिखलमय रस्त्यातून बैलगाडीतून मृतदेह नेण्याची वेळ नातेवाईकांवर आली आहे, या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत बंब यांना शेतकरी व मतदारसंघातील जनतेचे काही देणे घेणे नसल्याचा आरोप कृष्णा डोणगावकर, किरण डोणगावकर, विलास चव्हाण, यांनी गुरुवारी खुळताबाद तहसील कार्यालयात केलेल्या निदर्शनात केला होता. यानंतर आता प्रशांत बंब यांच्या डान्सच्या व्हिडिओने मतदारसंघात त्यांच्याविषयी आता उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. ही पण बातमी वाचा भाजप आमदाराचा गौतमी पाटीलसोबत डान्स:ओल्या दुष्काळात लोक वाऱ्यावर, मनाची तरी लाज ठेवा; काँग्रेसचा हल्लाबोल भाजप आमदार डॉक्टर संदीप धुर्वे यांनी प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील यांच्यासोबत ठेका धरल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. धुर्वे हे यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी – केळापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला असताना धुर्वे हे नाच-गाण्यात दंग असल्यामुळे विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. वाचा सविस्तर बातमी…  

आमदार विनय कोरेंनी केला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा:सत्यजित पाटलांनी केली थेट ईडीकडे तक्रार

आमदार विनय कोरेंनी केला कोट्यवधी रुपयांचा घोटाळा:सत्यजित पाटलांनी केली थेट ईडीकडे तक्रार

कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी केला आहे. तसेच सत्यजित पाटील यांनी या संदर्भात थेट ईडीकडे तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. वारणा डेअरी अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्री या कंपनीत आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे सत्यजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सत्यजित पाटील यांनी या संदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे त्याच सोबत पंतप्रधान कार्यालयाकडे सुद्धा विनय कोरे यांची ईडीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. विनय कोरे यांनी सुमारे अडीचशे कोटी रुपयांची मालमत्ता केवळ 29 कोटीमध्ये विकण्याचा घाट असल्याचा दावा सत्यजित पाटील यांनी केला आहे. दरम्यान, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना ही भेट झाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट घेतली असून शरद पवार यांनी सरूडकर यांना राजकीय मोर्चेबांधणीबाबत काही सूचना देखील दिल्या असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सत्यजित पाटील सरूडकर यांनी सांगितले, त्यानंतर शरद पवारांनी सरूडकर यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील सरूडकर अशी लढत होण्याची शक्यता आहे. ही लढत झाली तर या आजी-माजी आमदारांमध्ये ही चौथी लढत होईल. यापूर्वी विनय कोरे यांनी दोन वेळा विजय मिळवला आहे तर सत्यजित पाटील यांनी एकदा विजय मिळवला आहे. आता चौथ्या लढतीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.

​कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा शाहूवाडीचे आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप ठाकरे गटाचे माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी केला आहे. तसेच सत्यजित पाटील यांनी या संदर्भात थेट ईडीकडे तक्रार दाखल केली असल्याचे त्यांनी सांगितले. वारणा डेअरी अँड अ‍ॅग्रो इंडस्ट्री या कंपनीत आमदार विनय कोरे यांनी कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याचे सत्यजित पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सत्यजित पाटील यांनी या संदर्भात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे त्याच सोबत पंतप्रधान कार्यालयाकडे सुद्धा विनय कोरे यांची ईडीच्या मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. विनय कोरे यांनी सुमारे अडीचशे कोटी रुपयांची मालमत्ता केवळ 29 कोटीमध्ये विकण्याचा घाट असल्याचा दावा सत्यजित पाटील यांनी केला आहे. दरम्यान, माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर असताना ही भेट झाली होती. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ही भेट घेतली असून शरद पवार यांनी सरूडकर यांना राजकीय मोर्चेबांधणीबाबत काही सूचना देखील दिल्या असल्याचे समजते. लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागल्याचे सत्यजित पाटील सरूडकर यांनी सांगितले, त्यानंतर शरद पवारांनी सरूडकर यांना मदतीचे आश्वासन दिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत विनय कोरे विरुद्ध सत्यजित पाटील सरूडकर अशी लढत होण्याची शक्यता आहे. ही लढत झाली तर या आजी-माजी आमदारांमध्ये ही चौथी लढत होईल. यापूर्वी विनय कोरे यांनी दोन वेळा विजय मिळवला आहे तर सत्यजित पाटील यांनी एकदा विजय मिळवला आहे. आता चौथ्या लढतीत कोण विजयी होणार याकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.  

माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी:मनोज जरांगे पाटलांना छगन भुजबळांचे ओपन चॅलेंज

माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी:मनोज जरांगे पाटलांना छगन भुजबळांचे ओपन चॅलेंज

मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला इशारा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे 113 आमदार पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत त्यांना थेट माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देखील केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, रोज रोज भूमिका बदलत बसण्यापेक्षा मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे करून दाखवावेत. प्रत्येक वेळी भूमिका बादळण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात. आता म्हणतात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. पण मुस्लिमांना 25 वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिले आहे. पण जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढे येत आहेत. त्यांनी एकच काहीतरी करावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना बोलत होते. छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे विधान मनोज जरांगे यांनी केले होते. यावर छगन भुजबळ म्हणाले, मला पाडण्यापेक्षा जरांगेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवय आहे. येवला मतदारसंघात कोणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरांगे पाटलांनी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील आता 29 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आता हे शेवटचे उपोषण असणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषणाला बसण्याआधी राज्य सरकारने मराठा अरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.

​मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारला इशारा दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांचे 113 आमदार पाडू, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी जरांगे पाटील यांच्यावर टीका करत त्यांना थेट माझ्या विरोधात निवडणूक लढवून दाखवावी असे आव्हान देखील केले आहे. छगन भुजबळ म्हणाले, रोज रोज भूमिका बदलत बसण्यापेक्षा मनोज जरांगे यांनी 288 उमेदवार उभे करून दाखवावेत. प्रत्येक वेळी भूमिका बादळण्याचे कारण काय? कधी ते उपोषणाला बसतात, दुसऱ्या दिवशी उठतात. आता म्हणतात मुस्लिम समाजाला आरक्षण मिळवून देऊ. पण मुस्लिमांना 25 वर्षांपूर्वीच आम्ही आरक्षण दिले आहे. पण जरांगे पाटील अर्धवट ज्ञानाच्या आधारे बोलतात. आता ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावर पुढे येत आहेत. त्यांनी एकच काहीतरी करावे, असे आवाहन छगन भुजबळ यांनी केले आहे. ते एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना बोलत होते. छगन भुजबळ यांना निवडणुकीत पाडू, असे विधान मनोज जरांगे यांनी केले होते. यावर छगन भुजबळ म्हणाले, मला पाडण्यापेक्षा जरांगेंनी माझ्याच विरोधात निवडणूक लढवावी. मला निवडणुकीत पाडले तरी माझा आवाज बंद होणार नाही. मला मागच्या पाच दशकांपासून संघर्ष करायची सवय आहे. येवला मतदारसंघात कोणीही येवो, पण मी लाखभर मतांनी निवडून येणार. जरांगे पाटलांनी एकच भूमिका घ्यावी आणि मग बोलावे, अशी टीका भुजबळ यांनी केली आहे. मनोज जरांगे पाटील आता 29 सप्टेंबरपासून पुन्हा एकदा उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. मराठा आरक्षण मिळवण्यासाठी आता हे शेवटचे उपोषण असणार असल्याचे त्यांनी सांगितले. उपोषणाला बसण्याआधी राज्य सरकारने मराठा अरक्षणावर तोडगा काढावा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.  

XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही:अडचणींच्या काळात साथ देणाऱ्या खडसेंबाबत बोलताना पंकजा मुंडे यांची ‘हाताची घडी तोंडावर बोट’

XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही:अडचणींच्या काळात साथ देणाऱ्या खडसेंबाबत बोलताना पंकजा मुंडे यांची ‘हाताची घडी तोंडावर बोट’

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच अनेकदा दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी भाजप विरोधात थेट भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. मात्र, या सर्वात त्यांना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची साथ लाभली होती. इतकेच नाही तर स्वतः भाजपमध्ये असताना देखील एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर जात त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, आता एकनाथ खडसे अडचणीत सापडले असल्याचे दिसून येत आहे. असे असताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्याबाबत ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ घेतले असल्याचे पाहायला मिळाले. पंकजा मुंडे यांच्या हस्ते राहता येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे काय म्हणाले, याबद्दल मी काय बोलणार? आणि कोणी म्हटले म्हणून मी त्यावर टिप्पणी करत नाही. मी माझ्या भूमिकेवर राजकारण करते. काय काम झाले पाहिजे? हे मी बघत असते, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केले जाईल महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. याबाबत देखील पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला होता. दोन पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करत असतात. विरोधी पक्ष आमचा हार घालून सत्कार करतील, असे आम्हाला अपेक्षा नसते. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केले जाईल. मात्र आमचे प्रमुख नेते त्यांचे काम करत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील इतरही बातम्या वाचा… काँग्रेस सरकार आल्यास 3000 रुपयांची महालक्ष्मी योजना:दरवर्षी 1000 रुपयांची वाढ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मोठी घोषणा राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची दिशाभूल होऊ नये, बँकेत पैसे गेले ते बँक वाल्यांनी गायब केले, असे होऊ नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. पूर्ण बातमी वाचा….

​विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर पंकजा मुंडे या भारतीय जनता पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली होती. त्यातच अनेकदा दसरा मेळाव्यात देखील पंकजा मुंडे यांनी भाजप विरोधात थेट भूमिका घेतल्याचे दिसून आले होते. मात्र, या सर्वात त्यांना भाजपचे नेते एकनाथ खडसे यांची साथ लाभली होती. इतकेच नाही तर स्वतः भाजपमध्ये असताना देखील एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडे यांच्या व्यासपीठावर जात त्यांना जाहीर पाठिंबा दिला होता. मात्र, आता एकनाथ खडसे अडचणीत सापडले असल्याचे दिसून येत आहे. असे असताना पंकजा मुंडे यांनी त्यांच्याबाबत ‘हाताची घडी आणि तोंडावर बोट’ घेतले असल्याचे पाहायला मिळाले. पंकजा मुंडे यांच्या हस्ते राहता येथील पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांना एकनाथ खडसे यांच्या बद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी XYZ माणसाबद्दल मी काही बोलत नाही. अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली आहे. एकनाथ खडसे काय म्हणाले, याबद्दल मी काय बोलणार? आणि कोणी म्हटले म्हणून मी त्यावर टिप्पणी करत नाही. मी माझ्या भूमिकेवर राजकारण करते. काय काम झाले पाहिजे? हे मी बघत असते, असे देखील पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे. प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केले जाईल महाविकास आघाडीच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केले जात आहे. याबाबत देखील पंकजा मुंडे यांना प्रश्न विचारला होता. दोन पक्ष हे वेगवेगळ्या पद्धतीने राजकारण करत असतात. विरोधी पक्ष आमचा हार घालून सत्कार करतील, असे आम्हाला अपेक्षा नसते. आता निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे प्रमुख नेत्यांना साहजिकच टार्गेट केले जाईल. मात्र आमचे प्रमुख नेते त्यांचे काम करत असल्याची प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलताना पंकजा मुंडे यांनी दिली आहे. राज्यातील इतरही बातम्या वाचा… काँग्रेस सरकार आल्यास 3000 रुपयांची महालक्ष्मी योजना:दरवर्षी 1000 रुपयांची वाढ; प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मोठी घोषणा राज्यामध्ये काँग्रेस सरकार आल्यास लाडकी बहीण योजनेला तोडीस तोड अशी महालक्ष्मी योजना महिलांसाठी आणू. यात तर महिन्याला महिलांना तीन हजार रुपये देण्यात येतील आणि प्रत्येक वर्षाला त्यात हजार रुपयांची वाढ करू, अशी घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यांनी केली आहे. आम्ही लाडकी बहीण योजनेचे स्वागतच केले आहे. मात्र ती योजना कायम राहावी, भगिनींची दिशाभूल होऊ नये, बँकेत पैसे गेले ते बँक वाल्यांनी गायब केले, असे होऊ नये, असे म्हणत नाना पटोले यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. पूर्ण बातमी वाचा….