Category: marathi

वर्षा गायकवाड यांचे गोडसेंशी नाते; शेलारांचा राहुल गांधींना टोला:तर अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा गायकवाडांचा पलटवार

वर्षा गायकवाड यांचे गोडसेंशी नाते; शेलारांचा राहुल गांधींना टोला:तर अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा गायकवाडांचा पलटवार

काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार वर्षा गायकवाड यांचे गोडसेंची नाते आहे. लग्नानंतर त्यांचे सासरचे आडनावच गोडसे असल्याची टीका मंत्री आशिष शेलार यांनी केली होती. तर याला आता वर्षा गायकवाड यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे. शेलार हे अतार्किक बोलण्यातून बौद्धिक दिवाळखोरी सिद्ध करत असल्याचा पलटवार वर्षा गायकवाड यांनी केला आहे. यासंदर्भात आशिष शेलार यांनी केलेल्या टीकेनंतर वर्षा गायकवाड यांनी देखील त्यांना जोरदार...

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी इगतपुरीमध्ये दाखल:संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपद गेले

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी इगतपुरीमध्ये दाखल:संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर मंत्रिपद गेले

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री धनंजय मुंडे हे मागील आठ दिवसापासून नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथील प्रसिद्ध विपश्यना केंद्रात विपश्यना घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील साधारण सहा महिन्यांपासून धनंजय मुंडे यांच्या भोवती विणले गेलेले खोटे आरोपांचे जाळे, मीडिया ट्रायल यांसह विविध कारणांमुळे अडचणीत सापडलेल्या धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर काही दिवसांनी म्हणजेच आठ दिवसापूर्वी माजी...

हगवणे बापलेकांच्या फसवणुकीचे नवे प्रकरण उघड:11.70 लाखांची केली फसवणूक, पिस्तूल दाखवत दिली धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

हगवणे बापलेकांच्या फसवणुकीचे नवे प्रकरण उघड:11.70 लाखांची केली फसवणूक, पिस्तूल दाखवत दिली धमकी; पोलिसांत तक्रार दाखल

पुण्यातील हगवणे बापलेकांच्या फसवणूक आणि गुंडगिरीच्या मालिकेला काही केल्या पूर्णविराम मिळताना दिसत नाही. आपल्या सुनेचा मानसिक छळ करून आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या प्रकरणात आधीच तुरुंगात असलेले शशांक व राजेंद्र हगवणे यांच्यावर आता आणखी एका नागरिकाने मोठी आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. खेड तालुक्यातील निगोजे गावचे रहिवासी प्रशांत येळवंडे यांनी हगवणे कुटुंबीयांविरुद्ध महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली असून, तब्बल...

पाकिस्तानला पुरवली भारताची गोपनीय माहिती:ठाण्यातून गद्दाराला अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

पाकिस्तानला पुरवली भारताची गोपनीय माहिती:ठाण्यातून गद्दाराला अटक, दहशतवाद विरोधी पथकाची कारवाई

महाराष्ट्रातील दहशतवाद विरोधी पथकाने पाकिस्तानी तपास यंत्रणांना भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या क्षेत्राची गोपनीय माहिती दिल्याप्रकरणी एका व्यक्तीला ठाण्यातून अटक केली आहे. देशाच्या या गद्दाराची चौकशी केली असता असे समजले की हा आरोपी पाकिस्तान इंटेलिजेंस ऑपरेटिव्हच्या नोव्हेंबर 2024 पासून संपर्कात होता. फेसबुकच्या माध्यमातून हा संपर्क होता. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रविंद्र मुरलीधर वर्मा असे असून तो 25 वर्षांचा आहे. संरक्षण...

सीबीआय पथक थेट पासपोर्ट कार्यालयात:अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले, विशेष न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

सीबीआय पथक थेट पासपोर्ट कार्यालयात:अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात पकडले, विशेष न्यायालयाने 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली

सीबीआयने थेट मुंबई येथील पासपोर्ट कार्यालयात एका अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहात अटक केली आहे. पासपोर्ट कार्यालयातील सहाय्यक आणि एका दलालाला भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अटक करण्यात आली आहे. बनावट पासपोर्ट बनवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. कनिष्ठ पारपत्र सहाय्यक अक्षय कुमार मीणा व दलाल भावेश शांतीलाल शहा अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अक्षय कुमार मीणा हे कनिष्ठ पारपत्र सहाय्यक असून लोवर...

साडे 5 किलो सोन्यापैकी 32 तोळेच रिकव्हर:बाकी सोने गेले कुठे? वाळूज दरोडा प्रकरणी मंत्री शिरसाटांनी थेट गाठले आयुक्तालय

साडे 5 किलो सोन्यापैकी 32 तोळेच रिकव्हर:बाकी सोने गेले कुठे? वाळूज दरोडा प्रकरणी मंत्री शिरसाटांनी थेट गाठले आयुक्तालय

छत्रपती संभाजीनगर येथील वाळूज परिसरात उद्योगपतीच्या घरावर दरोडा पडला होता. या प्रकरणात 26 मे रोजी एका संशयित आरोपीचा एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. यानंतर संशयित आरोपी अमोल खोतकरच्या बहिणीने आणि वडिलांनी पोलिसांवर सुपारी घेऊन एन्काऊंटर केल्याचा गंभीर आरोप केला होता. यानंतर एकच खळबळ उडाली. तसेच मंत्री संजय शिरसाट यांनी देखील उद्योगपतीच्या घरावर पडलेल्या दरोड्यात पोलिस देखील सहभागी असतात,...

अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे:चारित्र्यावर आरोप करण्यापेक्षा दुर्दैवी असू शकत नाही, गिरीश महाजन हगवणेंच्या वकिलावर संतापले

अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे:चारित्र्यावर आरोप करण्यापेक्षा दुर्दैवी असू शकत नाही, गिरीश महाजन हगवणेंच्या वकिलावर संतापले

‘अशा पद्धतीने वक्तव्य करताना लाज वाटली पाहिजे. हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे’, अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. हगवणे यांच्या वकिलाने बुधवारी केलेल्या युक्तिवादावर तसेच त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना केलेल्या विधानांवर ही संतप्त प्रतिक्रिया गिरीश महाजन यांनी दिली आहे. गिरीश महाजन म्हणाले, अशा पद्धतीने स्टेटमेंट करणे हे अतिशय निर्लज्जपणाचा कळस आहे. सर्वांच्या डोळ्यात पाणी...

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते:मुख्यमंत्र्यांचे टायमिंग नक्कीच चुकले, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची नाराजी

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना चार भिंतीच्या आतही बोलू शकले असते:मुख्यमंत्र्यांचे टायमिंग नक्कीच चुकले, देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यावर अमोल मिटकरींची नाराजी

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे एक वक्तव्य सध्या चांगलेच चर्चेत आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोघेही संवादात चांगले नाहीत, असे वक्तव्य त्यांनी एका कार्यक्रमात केले होते. यावरून महायुतीमधील मतभेद पुन्हा दिसून आले आहेत. फडणवीस यांच्या या विधानावर अजित पवारांच्या पक्षातील नेते व आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्यावर अमोल मिटकरी यांनी...

महाराष्ट्रच ‘अव्वल’:राज्यात गेल्या वर्षीपेक्षा 32 टक्के अधिक परकीय गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

महाराष्ट्रच ‘अव्वल’:राज्यात गेल्या वर्षीपेक्षा 32 टक्के अधिक परकीय गुंतवणूक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली आकडेवारी

परकीय गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र पुन्हा एकदा देशात अव्वल ठरला आहे. आर्थिक वर्ष 2024 – 25 च्या शेवटच्या तिमाही ची आकडेवारी आता जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रामध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत परकीय गुंतवणुकीत 32 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. या बाबतची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका पोस्टमध्ये महाराष्ट्राचे अभिनंदन देखील केले आहे. संपूर्ण वर्षांत...

शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही:या सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम करता येते, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही:या सरकारला केवळ हिंदू-मुस्लिम करता येते, विजय वडेट्टीवारांचा हल्लाबोल

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र पावसाळी वातावरण निर्माण झाले आहे. तसेच अनेक भागांमध्ये पावसाने विक्राळ रूप धारण करत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. मुंबई पुणे सारख्या जिल्ह्यांना देखील पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर कॉंग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रतिक्रिया देत महायुती सरकारवर टीका केली आहे. शेतकरी तुम्हाला बांधावर गाडल्याशिवाय राहणार नाही नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधताना विजय वडेट्टीवार म्हणाले,...