महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडण्याची शक्यता; सप्टेंबरमध्ये किती पाऊस पडणार? हवामान खात्याचा अंदाज
म. टा. प्रतिनिधी, पुणे : यंदाच्या मान्सून हंगामात (जून ते सप्टेंबर) राज्यात अपुऱ्या पावसामुळे दुष्काळी स्थिती निर्माण होऊ शकते, असे स्पष्ट संकेत भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) दिले आहेत. ‘आयएमडी’तर्फे सप्टेंबरमधील…