दोन्ही वनडे मालिका जिंकूनही रोहित शर्माची चिंता वाढली, एक प्रश्न अजूनही सुटलाच नाही
नवी दिल्ली : भारताने वर्षाच्या सुरुवातीलाच लंकादहन केले. त्यानंतर न्यूझीलंडलाही ३-० अशी धुळ चारली. भारताने दोन्ही मालिकांमध्ये ३-० असे निर्विवाद वर्चस्व गाजवले. पण तरीही भारतीय संघाला अजूनही एका प्रश्नाचे उत्तर…