६ वर्षांपासून वहिनीसोबत संबंध; दिराचं लग्न जुळलं, तिचं डोकं फिरलं अन् तिनं सारं उघड केलं, मग…
चंदीगड: विवाहबाह्य संबंधाचा शेवट हा जास्तकरुन वाईट असतो. अनेकदा त्यामुळे कोणाचा जीव जातो तर अनेकदा यामुळे संसार उद्ध्वस्त होतो. तर जेव्हा या विवाहबाह्य संबंधातील प्रेमीयुगुलातील प्रेम कमी होतं तेव्हा ते…