Tag: ind vs eng

रोहित शर्मासाठी मी जीवदेखील देईन… आई बेशुद्ध झाल्यावर काय घडलं ते अश्विनने सर्व सांगितलं

[ad_1] नवी दिल्ली : भारताचा अष्टपैलू रवीचंद्रन अश्विनच्या आयुष्यात एक अशी घटना घडली की, त्याचा विचारही आपण करू शकत नाही. पण या कठीण परिस्थितीत कर्णधार रोहित शर्मा एक व्यक्ती म्हणून…

सर्फराझ खानने का मागितली सुनील गावस्कर यांची माफी, नेमकं प्रकरण आहे तरी काय जाणून घ्या…

[ad_1] नवी दिल्ली : सर्फराझ खानने पहिल्याच कसोटी मालिकेत आपली छाप पाडली आहे. सर्फराझ भन्नाट फॉर्मात आहे. पण सर्फराझवर आता सुनील गावस्कर यांची माफी मागायची वेळ आली आहे. हे प्रकरण…

भारतीय संघासाठी आली अजून एक गुड न्यूज, रोहितसेना ठरली जगात भारी, पाहा नेमकं काय घडलं…

[ad_1] नवी दिल्ली : भारतीय संघाने गेल्या काही दिवसांमध्ये नेत्रदीपक कामगिरी केली. भारतीय संघ पिछाडीवर असूनही इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका जिंकला. त्यानंतर भारतीय संघ विश्व अजिंक्यपद कसोटी स्पर्धेत अव्वल स्थानावर पोहोचला…

यशस्वी जयस्वालने पटकावला जगातील मानाचा पुरस्कार, क्रिकेट विश्वात ठरला अव्वल…

[ad_1] नवी दिल्ली : यशस्वी जयस्वालच्या शिरपेचात आता अजून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. कारण यशस्वीने आता आयसीसीचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे. त्यामुळे क्रिकेट विश्वातील तो अव्वल खेळाडू ठरला…

अश्विनचे १०० व्या कसोटी सामन्यात शतक, अजून एक भन्नाट विक्रम केला आपल्या नावावर

[ad_1] दिगंबर शिंगोटे : भारताचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याने इंग्लंडविरुद्धच्या धरमशाला कसोटी क्रिकेट सामन्याद्वारे आपल्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला. त्याने आपला शंभरावा कसोटी सामना एका आगळ्या शतकासह साजरा केला…

रोहित शर्माने निवृत्तीबाबत केले मोठे वक्तव्य, म्हणाला …मी क्रिकेपासून दूर जाईन कारण…

[ad_1] धरमशाला : रोहित शर्माच्या सध्या घडीला चांगल्या फॉर्मात असला तरी त्याने आता निवृत्तीबाबत एक मोठे वक्तव्य केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून आपण कधी बाहेर पडणार, याबाबत रोहितने आता एक सूचक…

दोन सामने खेळा आणि करोडपती व्हा, बीसीसीआयची भारतीय क्रिकेटपटूंसाठी मोठी घोषणा…

[ad_1] नवी दिल्ली : बीसीसीआयने आता भारताच्या खेळाडूंसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेनुसार भारतीय क्रिकेटपटूंनी फक्त दोन सामने खेळले तर ते आता करोडपती होणार आहेत. भारताने पाचव्या कसोटी…

भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट नेमका ठरला तरी काय, पाहा कशी मिळाली सामन्याला कलाटणी

[ad_1] धरमशाला : भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडवर एका डावाने विजय साकारला. भारताचा हा मोठा विजय ठरला. पण या सामन्यात एकच गोष्ट अशी घडली की, त्यामुळे संपूर्ण सामन्याला कलाटणी मिळाली. य…

IND vs ENG Stats:भारताचा ऐतिहासिक कसोटी मालिका विजय; क्रिकेटच्या इतिहासात ११२ वर्षानंतर असा विक्रम झाला

[ad_1] धरमशाला: भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका आज संपली. मालिकेतील पहिल्या कसोटीत हैदराबाद येथे भारताचा पराभव झाला होता. इंग्लंडने २८ धावांनी मिळवलेल्या या विजयाने टीम इंडियाला धक्का…

भारताच्या विजयानंतर WTC Points Table मध्ये झाला मोठा बदल, पाहा नेमकं घडलं तरी काय…

[ad_1] धरमशाला : भारताने पाचव्या कसोटी सामन्यात दमदार विजय साकारला. या विजयासह भारताने मालिकाही जिंकली. पण भारताच्या या विजयानंतर WTC Points Table मध्ये मोठा बदल झाला आहे. या गुणतालिकेत कोणता…