मागील वेळेपेक्षा अधिक मतं, पण काँग्रेसच्या ३० जागा घटल्या; राजस्थानचा कोड्यात टाकणारा निकाल
जयपूर: राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या निकालानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला. राजस्थानात सत्ताबदलाची परंपरा आहे. दर ५ वर्षांनी राज्यात सत्ताबदल होतो. यंदा भाजपला बहुमत मिळालं आणि अशोक गेहलोत सरकारला पराभवाचा सामना करावा…