रत्नागिरीतील नरवणमध्ये बिबट्या विहिरीत पडला, वनविभागाची प्रयत्नांची शर्थ, अखेर यश मिळालं..
रत्नागिरी : कोकणात अलीकडे बिबट्यांची दहशत वाढली असून नागरी वस्तीकडे बिबट्या येत असल्याच्या अनेक तक्रारी दाखल होत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यात नरवण येथे एका विहिरीत बिबट्या पडला होता. गुहागर…