Tag: ipl

सर्वाधिक पाच पराभवांनंतर आरसीबी प्ले ऑफमध्ये कशी पोहोचू शकते, जाणून घ्या समीकरण

[ad_1] मुंबई : आरसीबीच्या संघाची परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी आरसीबीचा उत्साह वाढला होता. महिला प्रीमियर लीग आरसीबीने जिंकली होती आणि आरसीबी यावर्षी त्यांचा पुरुष संघ…

विराट कोहली सामना सुरु असताना पंचावर का भडकला, जाणून घ्या खरं कारण…

[ad_1] मुंबई : विराट कोहली हा मुंबई इंडियन्स आणि आरसीबी यांच्यातील सामना सुरु असताना पंचांवर भडकला होता. पण सामना सुरु असताना असं नेमकं घडलं तरी काय होतं, हे आता समोर…

५० वा सामना, ५० वी विकेट आणि ५० वा विजय… मुंबई इंडियन्ससोबत वानखेडेवर घडला अजब योगायोग

[ad_1] मुंबई : वानखेडेच्या मैदानात मुंबई इंडियन्सबरोबर एक अजब योगायोग पाहायला मिळाला. कारण ५० व्या सामन्यात ५० विकेट्स आणि ५० वा विजय, असा ५० चा योगायोग समोर आला आहे. मुंबई…

विराट कोहलीने भर मैदानात सर्वांसमोर का धरले कान, व्हिडिओमध्ये पाहा नेमकं घडलं तरी काय…

[ad_1] मुंबई : विराट कोहलीला आरसीबी आणि मुंबई इंडियन्सचा सामान सुरु असताना प्रेक्षकांसमोर चक्क कान पकडावे लागले. कोहलीकडून यावेळी कोणती मोठी चूक झाली की त्याने काही अशोभनीय कृत्य केलं हे…

हार्दिकला प्रेक्षक चिडवताना कोहलीने एका गोष्टीने जिंकली सर्वांची मनं, व्हिडिओमध्ये पाहा काय घडलं

[ad_1] मुंबई : विराट कोहली दुसऱ्यांच्या मदतीला कसा धावून जातो, हे वानखेडे स्टेडियमवर पाहायला मिळाले. हार्दिक पंड्याला वानखेडे स्टेडियमवर चाहते चिडवत होते. त्यावेळी विराट कोहलीने फक्त एकच गोष्ट करत सर्वांची…

जसप्रीत बुमराने रचला इतिहास, आतापर्यंत अशी कामगिरी कोणालाच करता आलेली नाही

[ad_1] मुंबई : जसप्रीत बुमराहने आरसीबीच्या संघाविरुद्ध पाच विकेट्स मिळवल्या आणि मुंबई इंडियन्सच्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. बुमराहने अचूक आणि भेदक गोलंदाजी करत एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे…

मुंबई इंडियन्सला विजयानंतर मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर काय घडलं पाहा…

[ad_1] मुंबई : आरसीबीवर मुंबई इंडियन्सने धडाकेबाज विजय साकारला. पण या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला अजून एक गुड न्यूज मिळाली आहे. कारण या विजयानंतर मुंबई इंडियन्सच्या संघाला अजून एक आनंदाची…

MI vs RCB सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकमेव मोठा बदल, पाहा Playing xi मध्ये कोणाला संधी

[ad_1] मुंबई : आरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सने टॉस जिंकला आणि हार्दिक पंड्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकमेव बदल केल्याचे हार्दिकने टॉसनंतर सांगितले.या महत्वाच्या सामन्यासाठी पीयुष…

रोहित शर्मा फक्त २-३ वर्षांचा पाहुणा, पण हार्दिक मात्र… सिद्धू नेमकं काय म्हणाले पाहा

[ad_1] मुंबई : रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सने कर्णधारपद काढून घेतले आणि हार्दिकला नवा कर्णधार बनवला. पण या विषयावर आता भारताचे माजी क्रिकेटपटू आणि समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक मोठे…

एकदा नाही तर दोनदा सारखीच चूक, RR vs GT सामना सुरु असताना घडलं तरी काय जाणून घ्या…

[ad_1] दिगंबर शिंगोटे : राजस्थान आणि गुजरात यांच्यातील सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला होता. पण हा सामना रंगात आला असताना एकच चुक चक्क दोनदा घडल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळेच या सामन्याला वेगळे…