कुणाच्या नशीबी वनवास, तर कुणाचा पक्षबदल, रामटेकमध्ये तीन तिघाडा; एकमेकांशी लढत
[ad_1] नागपूर : एकवचनी प्रभूरामचंद्रांच्या रामटेकमधील निवडणूक राजकीय पक्षांनी फिरविलेल्या वचनांभोवती फिरत आहे. नेत्यांनी वचनभंग केल्याने कुणाच्या नशिबी वनवास, कुणाच्या पक्षबदल तर कुणाच्या उमेदवारी बदलाचे भाग्य आले आहे. इथे काँग्रेसचेच…