आधी एक जण कमवायचा दहा खायचे; भाजप काळात दहा कमवतात, तेव्हा कुठे एक खातो, भूषण पाटलांचा टोला
[ad_1] मुंबई :‘मराठी-गुजराती वादाचे प्रकार भाजपने जाणून बुजून निर्माण केले आहेत. भाजप जातीपातीचे राजकारण करते. धर्माचे राजकारण करते. मात्र उत्तर मुंबईत हा प्रकार चालणार नाही. त्यांचे समाजात तेढ निर्माण करण्याचे…