Tag: ind vs sl

भारतीय संघाच्या नव्या दौऱ्याची घोषणा; जाणून घ्या कधी आणि कोणत्या देशाविरुद्ध खेळणार सामने

[ad_1] नवी दिल्ली: आयसीसी वनडे वर्ल्डकपमधील सर्वात यशस्वी संघ टीम इंडियाला विजेतेपद मिळवला आले नाही. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध ५ सामन्यांची मालिका खेळत आहे. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-२०…

हार्दिक पंड्याच्या दुखापतीचा भारताला कोणता फायदा झाला, वसिम जाफरने सांगितलं कटू सत्य…

[ad_1] मुंबई : हार्दिक पंड्या संघात नसूनही चर्चेचा विषय ठरला आहे. कारण दुखापतीनंतर तो संघात कधी येणार, याची जोरदार चर्चा सुरु आहे. पण दुसरीकडे हार्दिकच्या या दुखापतीचा भारताला कसा फायदा…

मोहम्मद शमी इतका धोकादायक गोलंदाज कसा झाला? लंकादहन झाल्यानंतर स्वतः सांगितले- कोणतेही…

[ad_1] मुंबई: भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ मध्ये सलग सातव्या विजयाची नोंद केली. टीम इंडियाने वानखेडे मैदानावर झालेल्या लढतीत श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने सेमीफायनमध्ये स्थान निश्चित…

विकेट घेतल्यानंतर शमीला गुडघे टेकून सजदा करायचा होता? पाकिस्तानी चाहत्यांच्या दाव्याने सारेच भडकले; VIDEO

[ad_1] मुंबई: एकदिवसीय विश्वचषकात पाकिस्तानच्या खराब कामगिरीनंतर पाकिस्तानी चाहते नाराज झाले आहेत. भारताचा विजय त्यांना कायमच त्रासदायक ठरत आहे. टीम इंडियाने गुरुवारी श्रीलंकेविरुद्ध ३०२ धावांनी ऐतिहासिक विजय नोंदवला, तेव्हा पाकिस्तानी…

श्रेयस अय्यरचा उत्तुंग षटकार अन् रितिका-धनश्रीच्या काळजाचा ठोका चुकला, जागा सोडूनच पळाल्या; VIDEO व्हायरल

[ad_1] मुंबई : भारतीय संघाचा फलंदाज श्रेयस अय्यरला गेल्या अनेक सामन्यांपासून मोठी खेळी करता आली नाही. भारताच्या विश्वचषक संघात निवड होऊनही श्रेयस अय्यर मोठी खेळी करत नसल्याने त्याच्या टीकाही होत…

रोहित शर्मा आणि टीमने पहिल्याच सामन्यात केलेलं सेमी फायनलच प्लॅनिंग, भारताच्या विजयानंतर पाहा काय म्हणाला

[ad_1] मुंबई: आयसीसी एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये टीम इंडियाने सलग सात सामने जिंकून सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. भारताने सातव्या सामन्यात श्रीलंकेचा ३०२ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. संघाच्या…

IND vs SL: भारताच्या विजयापेक्षा चर्चा डझनभर झालेल्या विक्रमांची, श्रीलंकेच्या नावावर झाले इतक नकोसे रेकॉर्ड

[ad_1] मुंबई: आयसीसी वनडे वर्ल्डकप २०२३ मध्ये वानखेडे मैदानावर भारत आणि श्रीलंका यांच्यात लढत झाली. या लढतीत भारताने श्रीलंकेवर ३०२ धावांनी विक्रमी विजय मिळवला. टॉस जिंकल्यानंतर लंकेने गोलंदाजी करण्याचा निर्णय…

भारताच्या विजयाचा टर्निंग पॉइंट काय ठरला, सुनील गावस्करांनी एका वाक्यात सांगितला…

[ad_1] मुंबई : भारतीय संघाने श्रीलंकेवर मोठा विजय साकारला खरा. भारताच्या विजयाचा नेमका टर्निंग पॉइंट काय ठरला हे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी एका वाक्यात सांगितले आहे.भारताला सामन्याच्या सुरुवातीलाच…

भारताला उपांत्य फेरीत पोहोचल्यावर मिळाली अजून एक गुड न्यूज, सामना संपल्यावर काय घडलं पाहा…

[ad_1] प्रसाद लाड यांच्याविषयी प्रसाद लाड सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम…

शुभमनने पाकिस्तानच्या बाबर आझमचा विक्रम मागे टाकला, शतक हुकले तरी वनडे क्रिकेटमधील खास यादीत पोहोचला अव्वल स्थानी

[ad_1] मुंबई: वानखेडे मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात भारताच्या तिघा फलंदाजांनी शानदार फलंदाजी केली. वर्ल्डकप २०२३ मधील या सामन्यात भारताकडून विराट कोहलीने ८८, श्रेयस अय्यरने ८२ तर सलामीवीर शुभमन गिलने ९२ धावांची…