[ad_1]
दूरसंचार कंपन्यांनी लोकांना त्रास देणारे स्पॅम कॉल्स थांबवण्याचे मोठे दावे केले होते, पण अजूनतरी कोणतीही सुधारणा झालेली नाही. TRAI अर्थात टेलिकॉम रेग्युलेटरी ऑथॉरिटीने देखील १ मे २०२३ पासून स्पॅम कॉल्सवर बंदी घातली जाईल, असे सांगितले होते, पण अजूनही ही त्रास कायमच आहे.
[ad_2]
Source link
![](https://mahahunt.in/wp-content/uploads/https://static.langimg.com/photo/imgsize-20018,msid-102632137/maharashtra-times.jpg)