Tag: asia cup 2023

Year Ender 2023 : वर्ल्डकप नाही पण हा मानाचा कप तर भारताने जिंकला, वनडेमध्ये टी-२० स्टाइल विजय

[ad_1] मुंबई : भारतीय संघ हा वर्ल्ड कपमधले सर्व सामने जिंकले, अपवाद ठरला तो फक्त फायनलचा. अपराजित भारतीय संघ फायनलमध्ये दाखल झाला खरा. पण त्यांना फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला. त्यामुळे…

बागेश्वर धाममध्ये भारताचा मॅचविनर, वर्ल्ड कपपूर्वी घेतले धीरेंद्र महाराजांचे आशीर्वाद

[ad_1] Authored by प्रसाद लाड | Maharashtra Times | Updated: 21 Sep 2023, 6:49 pm Follow Subscribe ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपपूर्वीचा हा अखेरचा ब्रेक आहे. पण त्यापूर्वी…

सिराजने नंबर १ झाल्यावर तीन शब्दांत दिली पहिली प्रतिक्रीया, पोस्ट झाली जगभरात व्हायरल…

[ad_1] नवी दिल्ली : आयसीसीच्या क्रमवारीत आज भारताचा वेगवान गोलंदाज अव्वल स्थानावर विराजमान झाला. अव्वल स्थान पटकावल्यावर सिराजने आपली पहिली प्रतिक्रीया फक्त तीन शब्दांत दिली आहे. सिराजची ही पोस्ट आता…

भारताच्या विजयानंतर सुनील गावस्करांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, म्हणाले कानाखाली जोरदार…

[ad_1] नवी दिल्ली : भारताने आशिया कप जिंकला. श्रीलंकेला धुळ चारली आणि न भुतो न भविष्यती असा विजय मिळवला. या विजयाानंतर भारताते माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे…

काय करायचं रे रोहितचं? आता कोलंबोच्या हॉटेलमध्येच विसरला पासपोर्ट; VIDEO मध्ये पाहा पुढे काय घडलं

[ad_1] कोलंबो : भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा कधी काय विसरेल याचा काही नेम नाही. विराट कोहलीनेही अनेक वर्षांपूर्वी एका मुलाखतीत सांगितले होते की, रोहित काहीही विसरू शकतो. या वर्षी…

विजयासाठी फक्त ५१ धावा हव्या असताना रोहित शर्मा फलंदाजीला का आला नाही, जाणून घ्या मोठं कारण

[ad_1] कोलंबो : भारताने श्रीलंकेचा अवघ्या ५० धावांत धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त ५१ धावांची गरज होती. पण या ५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर असूनही रोहित शर्मा मैदानात…

विजयानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला मी कधीच असा विचार केला नव्हता की….

[ad_1] कोलंबो : भारताेन आशिया कप २०२३ जिंकला. त्यानंतर रोहित शर्माला ट्रॉफी घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. पण त्यापूर्वी रोहितची एक छोटेखानी मुलाखत झाली. यावेळी विजयानंतर रोहित शर्माने एक मोठे वक्तव्य…

रोहितने आशिया कपची ट्रॉफी सिराजच्या नाही तर तिलक वर्माच्या हातात का दिली, जाणून घ्या कारण…

[ad_1] कोलंबो : भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात केली आशिया चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली. भारताच्या या विजया सिंहाचा वाटा होता तो मोहम्मद सिराजाचा. सिरजाने या सामन्यात सहा विकेट्स मिळवत भारताचा…

मोहम्मद सिराजने सांगितलं यशाचे रहस्य, कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं जाणून घ्या…

[ad_1] कोलंबो : मोहम्मद सिराजने एकहाती भारताला सामना जिंकवून दिला. पण आपल्या या यशातचे रहस्य नेमकं आहे तरी काय आणि कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं, याचं उत्तर आता दस्तुरखुद्द…

भारताने श्रीलंकेवर विजयासह रचला इतिहास, यापूर्वी अशी कामगिरी कधीही करता आली नव्हती…

[ad_1] कोलंबो : भारताने श्रीलंकेवर तब्बल १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. भारताने यापूर्वीही १० विकेट्स राखून विजय मिळवले आहेत. पण या सामन्यात मोठा विजय मिळवत भारतीय संघाने इतिहास रचला…