Tag: asia cup

IND vs PAK सामना संपूर्ण प्रॉपर्टी विकूनही पाहता येणार नाही, तिकीटाचे भाव ऐकाल तर हैराण व्हाल

[ad_1] नवी दिल्ली : टी-२० वर्ल्ड कपमधील भारत आणि पाकिस्तानचा सामना आता चर्चेत आला आहे. कारण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक किंमतीचे तिकीट या सामन्यासाठी विकले जात आहे. कारण सामान्य माणसाने आपली…

आशिया कपसारखं नुकसान नको, वर्ल्ड कपसाठी तब्बल २२०० कोटींचं विमा संरक्षण, जाणून घ्या सविस्तर

[ad_1] मुंबई : भारतात सुरु असलेल्या वर्ल्डकपची सध्या अंतिम फेरी सुरु आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात लढत सुरु आहे. यंदाची वर्ल्ड कप स्पर्धा सर्वाधिक विमा संरक्षण घेतलेली भारतातील पहिली स्पर्धा…

बागेश्वर धाममध्ये भारताचा मॅचविनर, वर्ल्ड कपपूर्वी घेतले धीरेंद्र महाराजांचे आशीर्वाद

[ad_1] Authored by प्रसाद लाड | Maharashtra Times | Updated: 21 Sep 2023, 6:49 pm Follow Subscribe ODI World Cup 2023 : वर्ल्ड कपपूर्वीचा हा अखेरचा ब्रेक आहे. पण त्यापूर्वी…

भारताच्या विजयानंतर सुनील गावस्करांनी पाकिस्तानला सुनावले खडे बोल, म्हणाले कानाखाली जोरदार…

[ad_1] नवी दिल्ली : भारताने आशिया कप जिंकला. श्रीलंकेला धुळ चारली आणि न भुतो न भविष्यती असा विजय मिळवला. या विजयाानंतर भारताते माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे…

विजयासाठी फक्त ५१ धावा हव्या असताना रोहित शर्मा फलंदाजीला का आला नाही, जाणून घ्या मोठं कारण

[ad_1] कोलंबो : भारताने श्रीलंकेचा अवघ्या ५० धावांत धुव्वा उडवला होता. त्यामुळे भारताला विजयासाठी फक्त ५१ धावांची गरज होती. पण या ५१ धावांचा पाठलाग करण्यासाठी सलामीवीर असूनही रोहित शर्मा मैदानात…

विजयानंतर रोहित शर्माचे मोठे वक्तव्य, म्हणाला मी कधीच असा विचार केला नव्हता की….

[ad_1] कोलंबो : भारताेन आशिया कप २०२३ जिंकला. त्यानंतर रोहित शर्माला ट्रॉफी घेण्यासाठी पाचारण करण्यात आले. पण त्यापूर्वी रोहितची एक छोटेखानी मुलाखत झाली. यावेळी विजयानंतर रोहित शर्माने एक मोठे वक्तव्य…

रोहितने आशिया कपची ट्रॉफी सिराजच्या नाही तर तिलक वर्माच्या हातात का दिली, जाणून घ्या कारण…

[ad_1] कोलंबो : भारताने अंतिम फेरीत श्रीलंकेवर मात केली आशिया चषकाच्या जेतेपदाला गवसणी घातली. भारताच्या या विजया सिंहाचा वाटा होता तो मोहम्मद सिराजाचा. सिरजाने या सामन्यात सहा विकेट्स मिळवत भारताचा…

मोहम्मद सिराजने सांगितलं यशाचे रहस्य, कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं जाणून घ्या…

[ad_1] कोलंबो : मोहम्मद सिराजने एकहाती भारताला सामना जिंकवून दिला. पण आपल्या या यशातचे रहस्य नेमकं आहे तरी काय आणि कोणत्या एका गोष्टीमुळे सर्व काही बदललं, याचं उत्तर आता दस्तुरखुद्द…

भारताने श्रीलंकेवर विजयासह रचला इतिहास, यापूर्वी अशी कामगिरी कधीही करता आली नव्हती…

[ad_1] कोलंबो : भारताने श्रीलंकेवर तब्बल १० विकेट्स राखून दमदार विजय मिळवला. भारताने यापूर्वीही १० विकेट्स राखून विजय मिळवले आहेत. पण या सामन्यात मोठा विजय मिळवत भारतीय संघाने इतिहास रचला…

भारताला आशिया कप जिंकल्यावर मिळाली अजून एक गुड न्यूज, पाहा नेमकं घडलं तरी काय…

[ad_1] प्रसाद लाड यांच्याविषयी प्रसाद लाड सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम…