Tag: Ind vs Aus

अखेरच्या षटकात मनात काय होतं अर्शदीप सिंगने खरं ते सांगितलं, म्हणाला … तर मी स्वत: दोषी

नवी दिल्ली : भारताच्या विजयाचा नायक ठरला तो अर्शदीप सिंग. कारण अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १० धावांची गरज होती. त्यावेळी अर्शदीप गोलंदाजीला आला. अर्शदीपने अखेरच्या षटकातील पहिले दोन्ही चेंडू निर्धाव…

रिंकू सिंंगने भारतीय संघाला सोडून चाहत्याला दिले स्पेशल गिफ्ट, व्हिडिओ झाला व्हायरल…

नवी दिल्ली : रिंकू सिंग हा टी०-२० मालिकेत भारताच्या विजयाचा हिरो ठरला. पण रिंकू भन्नाट फॉर्मात असतानाही त्याचे पाय कसे जमिनीवर आहेत. कारण रिंकूचा सध्याच्या घडीला एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल…

India Won T20 Series : अखेरच्या षटकात अर्शदीपची भन्नाट गोलंदाजी; पाचव्या टी-२०सह भारताने मालिका ४-१ने जिंकली

बेंगळुरू: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाचव्या आणि मालिकेतील अखेरच्या टी-२० सामन्यात भारताचा ६ धावांनी विजय झाला. अखेरच्या सामन्यातील विजयासह भारताने मालिका ४-१ अशी जिंकली. सूर्यकुमार यादवने कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या मालिकेतच भारताला विजय मिळून…

अखेरच्या टी-२० साठी भारतीय संघात फेरबदल, या खेळाडूंची एंट्री होणार? कशी असेल प्लेइंग XI

बंगळुरु: ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारतानं ३-१ अशी आघाडी घेतली आहे. अखेरच्या सामन्यात भारतीय संघात काही फेरबदल केले जाण्याची शक्यता आहे. दक्षिण आफ्रिकेचा दौरा लक्षात घेता श्रेयस अय्यर आणि…

लॉर्ड रिंकू सिंहची वादळी खेळी, १०० मीटरचा तुफानी षटकार, ऑस्ट्रेलियन खेळाडू बघतचं राहिले

रायपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ५ टी-२० सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना काल रापयूपर येथे पार पडला. टीम इंडियानं हा सामना २० धावांनी जिंकला. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वातील यंग ब्रिगेडनं ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका…

IND vs AUS : चौथ्या टी-२०मध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला; भारतीय संघात ४ मोठे बदल, ऑस्ट्रेलियाने निम्मा संघ बदलला

रायपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील चौथी लढत रायपूर येथे सुरू झाली आहे. या सामन्यात टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मालिकेतील…

India Playing XI: भारतीय क्रिकेटपटूने लग्नासाठी मागितली सुट्टी, सूर्यकुमारला संघात करावा लागला बदल

गुवाहाटी: भारताविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० अशी आघाडी घेतली आहे.तिसऱ्या टी-२० सामन्यात भारतीय…

IND vs AUS T20: आज पराभूत करा ऑस्ट्रेलियाला… आणि हरवा पाकिस्तानलाही

मुंबई: भारतीय क्रिकेट संघाला आज मंगळवारी रात्री होणाऱ्या टी-२० सामन्यात केवळ ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजय मिळवण्याची संधी नाही, तर त्याचबरोबर पाकिस्तानलाही हरवण्याची संधी आहे. होय आजची लढत जिंकल्यास भारतीय संघ सर्वाधिक आंतरराष्ट्रीय…

यशस्वी, ऋतुराज अन् इशानचं तुफान, रिंकूकडून धुलाई, ऑस्ट्रेलियापुढं धावांचा डोंगर उभारला

विशाखापट्टणम : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी २० सामना आज होत आहे. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारतीय फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवला. यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड…

ऑस्ट्रेलियाला पराभूत केल्यानंतर टीम इंडियाच्या ‘या’ कृतीमुळे भारतीय चाहते नाराज, काय घडलं?

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 24 Nov 2023, 8:45 pm Follow Subscribe IND vs AUS: ऑस्ट्रेलियाच्या पराभवानंतर टीम इंडियाच्या एका कृतीवर चाहते चांगलेच संतापले आहेत. त्यांनी बीसीसीआयला ट्रोल करण्यास सुरूवात केली…