अखेरच्या षटकात मनात काय होतं अर्शदीप सिंगने खरं ते सांगितलं, म्हणाला … तर मी स्वत: दोषी
नवी दिल्ली : भारताच्या विजयाचा नायक ठरला तो अर्शदीप सिंग. कारण अखेरच्या षटकात ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १० धावांची गरज होती. त्यावेळी अर्शदीप गोलंदाजीला आला. अर्शदीपने अखेरच्या षटकातील पहिले दोन्ही चेंडू निर्धाव…