Tag: indian cricket team

विजयाची गुढी उभारण्यासाठी भारताला करावी लागणार फक्त एकच गोष्ट, जाणून घ्या कोणती…

चेन्नई : भारतीय संघाला दुसऱ्या वनडेत पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे आता तिसरा वनडे सामना हा भारतासाठी करो या मरो असेल. कारण हा सामना भारताने गमावला तर त्यांच्या हातून मालिका…

सेहवागने भारताच्या फलंदाजांना झापलं, फक्त एका वाक्यात जमिनीवर आणलं, म्हणाला…

हनवी दिल्ली : भारतीय संघाचे दुसऱ्या वनडे सामन्यात वस्त्रहरण झाले. कारण भारताला या सामन्यात फक्त ११७ धावाच करता आल्या आणि ऑस्ट्रेलियाने हे आव्हान एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या…

भारताचा हा सर्वात मोठा पराभव कसा, समोर आला आता हा पुरावा, यापूर्वी असं कधीच घडलं नव्हतं…

नवी दिल्ली : भारताचे दुसऱ्या वनडे सामन्यात पानीपत झाले. त्यानंतर भारताचा हा सर्वात मोठा पराभव आहे, असे म्हटले जात होते. पण आता भारताच्या या पराभवाचा मोठा पुरावा आता समोर आला…

रजनीकांत ठरतात भारताला लकी… यापूर्वीही सामन्याला आले व विजयाचे साक्षीदार ठरले होते…

मुंबई : काही व्यक्ती लकी असतात, असे म्हटले जाते. भारतीय संघाबाबत आता सुपरस्टार रजनीकांत यांच्याबाबत असे म्हटले जात आहे. कारण या सामन्याला रजनीकांत आले होते आणि ते भारतासाठी लकी ठरले,…

भारताचे फलंदाज धारातिर्थी पडत असताना लोकेश राहुल कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या एकमेव कारण

मुंबई : भारताचे फलंदाज एकामागून एक बाद होत होते. भारताला विजयासाठी फार मोठे आव्हान नव्हते. पण भारताचे फलंदाज मात्र पॅव्हेलियनमध्ये जाण्याची घाई दाखवत होते. पण त्याचवेळी भारतासाठी धावून आला तो…

एकच वादा राहुल दादा… K L Rahul च्या जिगरबाज खेळीमुळे भारत हरता हरता जिंकला…

मुंबई : भारताची ३ बाद १६ अशी दयनीय अवस्था असताना लोकेश राहुल खेळायला आला आणि त्याच्या जिगरबाज खेळीच्या जोरावर भारताने अखेर हा सामना जिंकला. भारताला एकामागून एक धक्के बसत असताना…

रॉकेटच्या स्पीडने सिराजचा चेंडू आला व स्टम्पच उखडला, बीसीसीआयचा व्हिडिओ जगभारत व्हायरल

MOHAMMED SIRAJ : पहिल्या वनडेत ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले ते मोहम्मद सिराजने. भारताला पहिली विकेट सिराजने मिळवून दिली. पण ही विरेट मिळवून देताना मात्र त्याच्या चेंडूची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.…

आता RCB चं काय होणार? दुखापतीमुळे ३ कोटींचा खेळाडू IPL 2023 मधून बाहेर

मुंबई: आयपीएल २०२३ चा हंगाम काहीच दिवसात सुरु होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या १६ व्या हंगामातील पहिला सामना हा ३१ मार्च रोजी खेळवला जाणार आहे. मात्र, आयपीएल सुरु…

सामना सुरु असतानाच कॅप्टन हरमनप्रीत मैदान सोडून बाहेर का गेली, जाणून घ्या नेमकं काय घडलं

केप टाऊन : सेमी फायनलचा सामना ऐन रंगात आला होता. भारताने ऑस्ट्रेलियाला एक धक्काही दिला होता. पण त्यानंतर भारताची कर्णधार हरमनप्रीत कौरने मैदान सोडल्याचे पाहायला मिळाले. सामना सुरु असताना हरमनप्रीत…

भारताचा मालिका विजय नाही तरी कशी जिंकली बोर्डर-गावस्कर ट्रॉफी , जाणून घ्या समीकरण

नवी दिल्ली : भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्धचा दुसरा कसोटी सामना जिंकला खरा, पण त्यांनी मालिका मात्र जिंकलेली नाही. पण ही मालिका न जिंकताही भारताकडेच आता ही बोर्डर गावस्कर ट्रॉफी राहणार आहे. भारताकडे…