Tag: indian cricket team

मुंबई संघाने टीम इंडियाला दिला अष्टपैलू सुपरस्टार, ५००पेक्षा अधिक धावांसह मिळवल्या २९ विकेट्स

[ad_1] नुकतेच मुंबईने रणजी करंडकावर आपले नाव कोरले आहे. फायनल सामन्यात मुंबईने विदर्भाचा १६९ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. मुंबईला चॅम्पियन बनवण्यात अनेक खेळाडूंचे योगदान आहे. २५ वर्षीय तनुष कोटियनचा…

टीम इंडियाच्या विजयाचा ठरला शिल्पकार, आता IPL २०२४ दरम्यान घरी बसेल हा स्टार खेळाडू

[ad_1] भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ सामन्यांची कसोटी मालिका पूर्ण झाली आहे. रोहित शर्मा अँड कंपनीने या मालिकेवर ४-१ ने विजय मिळवला आहे.धर्मशाळा मालिकेतील शेवटच्या कसोटीत भारताने इंग्लंडचा एक डाव…

दोन सामने खेळा आणि करोडपती व्हा, बीसीसीआयची भारतीय क्रिकेटपटूंसाठी मोठी घोषणा…

[ad_1] नवी दिल्ली : बीसीसीआयने आता भारताच्या खेळाडूंसाठी एक भन्नाट योजना आणली आहे. या योजनेनुसार भारतीय क्रिकेटपटूंनी फक्त दोन सामने खेळले तर ते आता करोडपती होणार आहेत. भारताने पाचव्या कसोटी…

सचिन तेंडुलकरच्या खास मित्राचा आज वाढदिवस; दोघांनी मिळून संघाचं जेवणंच संपवलं होतं…

[ad_1] मुंबई : सचिन तेंडुलकर हा ‘यारो का यार’ आहे असं म्हटलं जातं. कारण सचिन आपल्या मैत्रीला आतापर्यंत जागत आला आहे. सचिनसाठी १ मार्च हा दिवस नेहमीच खास असतो. कारण…

भारताच्या पाच क्रिकेटपटूंची एकाच वेळी निवृत्ती, नेमकं कारण ठरलं तरी काय जाणून घ्या…

[ad_1] नवी दिल्ली : भारतीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला चाललंय तरी काय, हा प्रश्न आता सर्वांना पडला आहे. कारण एकाच वेळेला भारताचे पाच क्रिकेटपटू हे निवृत्ती घेत आहेत. पण हे पाच…

जडेजा आणि राहुल यांना एका अटीवरच बीसीसीआयने संघात स्थान दिले, पाहा नेमकं काय सांगितलं…

[ad_1] नवी दिल्ली : रवींद्र जडेजा आणि लोकेश राहुल यांचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी तीन कसोटी सामन्यांसाठी जडेजा आणि राहुल यांची निवड करत असताना बीसीसीआयने त्यांच्यापुढे एक…

तो आमच्यासाठी चॅम्पियन खेळाडू आहे… रोहित शर्माने विजयानंतर कोणाचं केलं कौतुक पाहा…

[ad_1] विशाखपट्टणम : भारतीय संघाने इंग्लंडवर दमदार १०६ धावांनी विजय मिळवला. त्यामुळे भारताला या मालिकेत १-१ अशी बरोबरी करता आली. पण या सामन्यानंतर रोहित शर्माने भारताच्या एका खेळाडूचे तोंडभरून कौतुक…

रोहित शर्माने फक्त एकच बदल केला तर भारतीय संघाची चिंता मिटणार, पाहा नेमकं काय करावं लागणार

[ad_1] नवी दिल्ली : भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवातून महत्वाच्या गोष्टी शिकल्या आहेत. त्यानुसार आता भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळतील. पण रोहित शर्माने जर एकच बदल केला तर…

रोहित शर्माला भारतीय संघातून का देण्यात आलाय ब्रेक, जाणून घ्या काय आहे खरं कारण…

[ad_1] प्रसाद लाड यांच्याविषयी प्रसाद लाड सीनिअर डिजीटल कन्टेंट प्रोड्युसर प्रसाद, महाराष्ट्र टाइम्समध्ये Senior Digital Content Producer आहेत. २००६ पासून ते पत्रकारीतेत आहेत. लोकसत्ता, सामना, लोकमत या ठिकाणी त्यांनी काम…

भारतीय संघात एका खेळाडूमुळे स्पर्धा वाढली, श्रेयस अय्यरने नेमकं कोणावर बोट दाखवलं पाहा…

[ad_1] राजेश पानसरे, मुंबई : ‘लोकेश राहुल निव्वळ फलंदाज म्हणून खेळणार असल्यामुळे भारताच्या कसोटी क्रिकेट संघातील मधल्या फळीतील स्पर्धा जास्त वाढली आहे. संघातील स्थानासाठी स्पर्धा असली, तर चांगलेच आहे. जास्त…